यावल किनगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची झाली चाळणी

यावल – जिल्ह्यात व तालुक्यात रस्ते दुरुस्तीकरणाच्या कामांना वेग आला असतांना यावल किनगाव रोड मात्र दुरुस्तीकरणापासून नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. पावसामुळे खड्डे तुडुंब भरल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर किनारही उरली नसल्याने जीव धोक्यात घालून खड्ड्यांमधून अंदाज बांधून दुचाक्या काढाव्या लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून रस्ताच खड्ड्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे संबंधित विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

यावल वरूण किनगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. अनेकदा तक्रारी निवेदने देऊनही या रस्त्याचे पूर्णपणे दुरुस्तीकरण करण्यात आले नाही. किनगाव व परिसरातील नागरिक व शेतकरीवर्ग दैनंदिन खरेदी व कामकाजाकरिता नेहमी यावल येथे येत असतो. कित्येकदा या रस्त्यावरून दुचाक्या घसरून पडल्याने नागरिक जखमी झाले आहेत. शाळेच्या सहकार्याच्या अपेक्षेत या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची कित्येक वर्षांपासून ओरड सुरु असतांनाही संबंधित बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढतांना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बांधकाम विभाग दुर्घटना होण्याचीच वाट बघत आहे की काय असे वाटू लागले आहे. थातुर मातुर रस्त्यांची डागडुजी करून किंवा केल्याचे कागदोपत्री दाखवून निधीची आपसात विल्हेवाट लावल्या जात असल्याचेही आता उघडपणे बोलल्या जात आहे. तेंव्हा नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्या अगोदर किनगाव यावल रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील