‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 3 कोटी महिलांना मिळणार लाभ

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम बजेट सादर केला आहे. बजेट सादर करताना सीतारमण यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला.

त्यांनी सांगितलं की आतापर्यंत एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. तसेच आता तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं आहे.

याआधी दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. लखपती दीदी ही योजना नेमकी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? लखपती दीदी कोणत्या महिलांना म्हटलं जातं हे आपण पाहूया.

लखपती दीदी योजना ही स्वंय सहाय्यता समूहातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे एक पाऊल आहे. या योजनेंतर्गत सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त आर्थिक मदत पुरवते. महिलांना सक्षम करणे, त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे असा उद्देश या योजनेचा आहे

महिलांच्या स्थितीत सुधारणा

लखपती दीदी योजनेच्या मदतीने स्वयं सहायता समूहाशी जोडल्या गेलेल्या महिला आपला उद्योग सुरु करु शकतात. देशात सध्या ८३ लाख स्वयं सहायता समूह आहेत. या समूहाशी ९ कोटींपेक्षा अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत.

लखपती दीदी योजना

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्तन्न एक लाख किंवा त्यापेक्षा थोडीशी अधिक झाली आहे त्या कुटुंबातील महिलांना लखपती दीदी म्हटलं जातं. पंतप्रधान मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवण्यापासून प्लंबिंग, ड्रोन रिपेयरिंग अशा कामांचे प्रशिक्षण दिले जाते.

सरकार योजनेंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. यासाठी महिलांची आर्थिक समज वाढावी यासाठी कार्यशाळा देखील आयोजित केले जातात. याशिवाय त्यांना छोट कर्ज, वोकेशनल ट्रेनिंग, इंटरप्रिनरशीप मदत आणि विमा कव्हरेज असे फायदा मिळतात. लखपती दीदी योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी कोणत्याही स्वंय सहाय्यता समूदाशी स्वत: जोडून घेणे आवश्यक असते. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करता येतो.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील