हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111 वी जयंती आणि कृषी विद्यापीठ नामांतराचा 11वर्धापन दिन बंजारा ,भटके विमुक्त,ओबीसी आणि बहुजन समाज बांधवांनी उत्साहाने साजरा करावा अशी आवाहन गोर केसूला ग्रुपचे अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केला आहे.

या संदर्भात वासुदेव राठोड म्हटले की एका तांड्यात जन्माला आलेल्या स्व. वसंतराव नाईक साहेबांनी शेती आणि शेतकरी हेच केंद्रबिंदू म्हणून राजकारणाची सुरुवात केली पुसद नगर परिषदेचे नगराध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याची संधी त्यांना मिळाली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचे कार्य हे शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे मोठे काम त्यांनी केले होते. रोजगार हमी योजना सारखी गोरगरिबांच्या मदतीसाठी सर्वात अगोदर योजना राज्यात पहिली राबवली जायकवाडी,कोयना सारखे मोठे प्रकल्प उभे उद्या करून शेतकरी बळीराजाला सुजलाम सुफलाम बनविले.शेती सोबतच औद्योगिक क्षेत्र विकसित करणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव मुख्यमंत्री होऊन गेले. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडावी त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी म्हणून चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली. राज्यात 1972 साली भीषण दुष्काळ पडला असताना लोकांना जीवनदान दिले. नाईक साहेबांनी सामाजिक,शैक्षणिक, क्षेत्रात वंचित लोकांनी प्रगती करावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा मरणोतर सन्मान व्हावा या साठी परभणी कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात यावे या साठी नामांतर चळवळ उभी केली आणि पंधरा वर्षे लढा दिल्यानंतर 1 जुलै 2013 ला नामांतर करण्यात आले. याकरिता राज्यातील तमाम बंजारा,भटके, दिनदलित ,ओबीसी बहुजन समाज बांधवांनी 1 जुलै रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयंती आणि नामांतराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा अशी आव्हान वासुदेव राठोड यांनी केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा