जगातील एकमेव, जग जगप्रसिद्ध मुर्तीरूपी मंगळग्रह मंदिर येथे पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी उर्वेश साळुंखेचे गुडघ्यावर चालून साकडे…..

मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या यासाठी उर्वेश साळुंखेने मंत्री महोदयांना समोर जोडले हात-पाय….

जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प पाडळसरे धरण हे धरण २०ते २५ वर्षापासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव येथील रहिवासी पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सदस्य उर्वेश साळुंखे यांने गुडघ्यावर चालून जगप्रसिद्ध मंदिर अमळनेर श्री. मंगळग्रह देवाला धरण पूर्ण करण्यासाठी साकडे घातले. या प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डिगबर महाले पाडळसरे धरण जनआंदोलन समिती अध्यक्ष सुभाष चौधरी, रणजित शिंदे, रामराव पवार, हिंमत कखरे आदि सर्व पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सदस्य उपस्थित होते. निवृत्ती मुख्य कार्यकारी अभियंता अशोकराव पवार पाडळसे प्रकल्पांचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील नागपुर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह प्रा. विकास पाटील आदी भाविक उपस्थित होते.

मुख्यमंत्री भेटीसाठी मंत्री पाटील यांना हात पाय जोडुन विनंती


उर्वेश साळुंखे यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण पूर्ण करावे यासाठी मुख्यमंत्री महोदय मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना आपल्या स्वताच्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे.
तरी हे रक्ताच्या शाईचे निवेदन उर्वेश साळुंखे हे मुख्यमंत्र्यांनाच देणार आहे. या साठी उर्वेश साळुंखे सतत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत आहे व पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील चोपड्याचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांना देखील विनंती अर्ज दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी. परंतु कोणीही भेट घालून दिली नाही.
तरी आज अमळनेर येथे पाडळसरे धरण संदर्भात मंगळग्रह मंदिर येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत मदत पुनर्वसन मंत्री मा.ना. अनिलदादा पाटील यांना उर्वेश साळुंखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट करून द्या यासाठी हात आणि पाय जोडून विनंती केली. या प्रसंगी मा. आमदार साहेबराव पाटील, स्मिता पाटील व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला