आरोधक विरोधकांनी कोळी लोकांच्या तोंडाला पानेच पुसलीत..

चोपडा – तालुका विधानसभा मतदारसंघ सन २००९ पासून अनु.जमातीसाठी राखीव असल्याने ह्या मतदार संघातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळणे दुरापास्त होते. हे दाखले सुलभपणे मिळावेत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी जिवाची पर्वा न करता अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून शेकडों दाखले मिळवुन दिलेत. सामा. कार्यकर्ते असलेले जगन्नाथ बाविस्कर यांच्याकडे कोणतेच राजकीय किंवा लाभाचे पद नसताना सर्व समाज संघटना सोबत घेऊन हे काम करून दाखवले आहे. हेच काम जर सत्ताधारी किंवा विरोधकांनी केले असते तर कोळी लोकांना एवढी वर्षे भटकंती करावी लागली नसती. निवडणुका आल्यात की सर्वच समाजांना भुलथापा द्यायच्या. तद्नंतर पध्दतशीरपणे विसरून जायचे. असेच षडयंत्र सुरू आहे. म्हणूनच आतापर्यंत आरोधक (सत्ताधारी) व विरोधकांनी आदिवासी कोळी लोकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, अशी सडेतोड प्रतिक्रिया चोपडा तालुका महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर ( गोरगावले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केली आहे.

 अन्नत्याग सत्याग्रहाचे “ते” पाच दिवस….

समाजासाठी वाटेल ते करूं, जिंकू किंवा मरूं अशी भूमिका घेऊन अमळनेर प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. त्या काळात घर, ऑफिस, शेती, दुकान बंद ठेवून परिवारासह सर्वच समाज संघटना सोबत राहिल्या. गल्ली ते दिल्लीपर्यंत निवेदने पाठवलीत. परंतु ज्या पक्षासोबत आयुष्य काढले. तनमनधन लावून पक्ष वाढीसाठी काम केले. त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. किंवा उपोषणस्थळी भेटही दिली नाही. कालपरत्वे आमचा ८० टक्के कोळीसमाज आधी आघाडी सोबत होता. तद्नंतर युतीसोबत राहिला व आहे. विरोधक भेटायला आलेत परंतु सत्ताधारी घरी बसूनच होते. मग यांच्यासोबत काम का करावे ? असाही प्रश्न आहे. यापुढे आम्हाला समाजहितासाठी स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे.कारण समाजासाठी केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचे “ते” पाच दिवस आम्हाला मरणयातना देऊन गेलेत..

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला