शाळेत उठाबशा काढायला लावल्याने चिमुरड्याचा मृत्यू; इयत्ता चौथीचा विद्यार्थी क्लासच्या वेळेत बाहेर खेळल्याने शिक्षकाने केली शिक्षा

पुरी – ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्याचा उठाबशा काढताना मृत्यू झाला. हा मुलगा बाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने मुलाला उठाबशा काढण्याची शिक्षा केली.

काही वेळाने मुलगा जमिनीवर पडला. रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

खेळताना शिक्षकाने फटकारले, मग शिक्षा

हे संपूर्ण प्रकरण ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. रुद्र नारायण असे या विद्यार्थ्याचे नाव होते. 10 वर्षांचा रुद्र हा चौथीच्या वर्गात शिकत होता. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास वर्गाची वेळ होती. मात्र, रुद्र कॅम्पसमध्येच इतर मुलांसोबत खेळत होता. रुद्रला पाहिल्यावर शिक्षकाला खूप राग आला. त्याने रुद्रला फक्त खडसावले नाही तर उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली. काही वेळाने मुलगा जमिनीवर पडला.

मुलाच्या बेशुद्धीची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली, जे रसूलपूर ब्लॉकजवळील ओरली गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, शिक्षक मुलाला घेऊन कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तेथून त्याला कटकच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

मुलाच्या वडिलांनी तक्रार केली नाही

या संपूर्ण प्रकरणावर रसूलपूरचे गटशिक्षण अधिकारी निलांबर मिश्रा म्हणाले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. “आम्हाला औपचारिक तक्रार मिळाल्यास, आम्ही तपास सुरू करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करू,” असेही ते म्हणाले. दुसरीकडे, मुलाच्या वडिलांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, रसूलपूरचे सहायक गटशिक्षणाधिकारी प्रवंजन पाटी यांनी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला