जे तेलंगणात होऊ शकते ते महाराष्ट्रात का नाही ? बीआरएसचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर यांचा खडा सवाल.

चोपडा (प्रतिनिधी):-सन २०१४ मधे तेलंगण राज्याची निर्मिती झाली.अवघ्या ८/९ वर्षात तेलंगाणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रिय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव (के.सी.आर) यांनीशेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष योजना राबवून तेलंगणा राज्य समृद्ध केले आहे. नुकतेच चोपडा येथील आदिवासी कोळी समाजाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) हे हैद्राबाद येथे बीआरएस पक्षप्रवेशासाठी जाऊन आलेत.त्यांचा पक्षप्रवेश नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव, धुळे नंदुरबारचे समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, चोपडा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुकाप्रमुख दिपक पाटिल यांनी घडवुन आणला. यावेळी त्यांनी अर्थमंत्री ना.हरिश राव व अन्नमंत्री ना.रविंदरसिंग यांची भेट घेऊन तेलंगणा राज्याच्या विकासाबाबत माहिती जाणुन घेतली. प्रामुख्याने त्या राज्यातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज व पाणी, पेरणीसाठी एकरी १०,००० रू.मदत, नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली, शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास ( अपघाती किंवा नैसर्गीक) कुटुंबीयांना रू.५ लाख ची तात्काळ मदत, सरकार स्वतः धान्य खरेदी करते, दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी १०० टक्के प्रिमियम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबवते, शेतकरी मंच योजनेद्वारे ५००० एकर चा एक समुह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो, कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी रू. १ लाख १०० ची विना अट तात्काळ मदत, जेष्ठ नागरिकांना व एकट्या स्रियांना दरमहा रू.२०१६ पेन्शन, दिव्यांगासाठी दरमहा रू. ३०१६ पेन्शन, गरीब,गरजु लोकांना १०० टक्के अनुदानावर २ बेडरूम किचन घरे, दलीत व आदिवाशींना उद्योग करणाय्रांसाठी प्रोत्साहन योजना, दलितांना प्रत्येक कुटुंबास विना परतफेड रू.१० लाख एकरकमी दिले जातात, धनगर बांधवांना पालनासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात, मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ, स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा, गरोदर व स्तनदा मातांसाठी मोफत सर्व आरोग्य सुविधा, बाळाच्या जन्मानंतर रू.१२००० तर मुलीच्या जन्मानंतर रू.१३००० संगोपनासाठी दिले जातात, कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्र शिबीर राबवले, आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर,

यामुळे तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे. शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही. महाराष्ट्र राज्य तर नैसर्गीकरीत्या समृद्ध आहे. वरील सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य आहे. पण राज्यकर्त्यांची तशी मानशीकता नाही. म्हणुन तमाम शेतकरी पुत्रांनी कष्टकय्रांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बेगडी प्रेम दाखवणाय्रा सर्वच पक्षांना विचारले पाहिजे की, जे तेलंगणात होवू शकते ते महाराष्ट्रात का होत नाही ? असा खडा सवाल भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) चे सदस्य जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला