अधिवेशनात वेळ वाया घालवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून दंड वसूल केला पाहिजे

चोपडा – लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषदेच्या अधिवेशन प्रसंगी जनतेच्या न्याय व हक्कांपेक्षा वैयक्तिक राजकीय कुरघोडीच्या विषयांवरच जास्त वेळ खर्च होत असतो. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा सुरू असतो. ह्या सर्व सभांमध्ये अनाठायी वेळ व पैसा खर्च होत असतो. भारतीयांच्या वेगवेगळ्या करांतून संसदेचा खर्च भागविण्यात येतो. संसदेतील ज्या लोकप्रतिनिधींमुळे वेळ वाया जातो.अशा उत्तरदायींकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी परखड प्रतिक्रिया चोपडा तालुका कोळी समाजाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या पाच वर्षात राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया गेला असून जनतेची कामे अजूनही अपूर्णच आहेत. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.

त्यांचे राज्यसभेच्या सभापतिपदाचे चौदावे व शेवटचे सत्र अधिवेशन असून येत्या पाच वर्षांमध्ये १३ सत्रातील नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज झाले आहे. म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला आहे,याबाबतची खंतही श्री.नायडु यांना आहे.संसदेतील काहि सदस्यांकडुन गदारोळ होऊन त्यांचे निलंबन अटळ असते.यावेळी राजकिय दबावापोटी काही काळ व वेळ कामकाज तहकुब करण्यात येते.यामुळे सर्वसामान्यांच्या विकासाएैवजी विरोधाचेच राजकारण करण्यात येते.हि परिस्थिती पालट झाली पाहिजे,अन्यथा यापुढेही असेच सुरू राहिले तर भारतीयांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे, असेही आवाहन गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

खा.अधीर रंजन चौधरी यांच्या वक्त्व्याचा निषेध

भारताच्या नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू यांचेबद्दल संसदेचे सदस्य खा.अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती एैवजी राष्ट्रपत्नी असे असैवंधानिक वक्तव्य करून त्या पदाचा,राष्ट्राचा,व्यक्तिचा व जमातीचा अपमान केला आहे.त्यांचा आम्ही आदिवासींतर्फे जाहिर निषेध करित आहोत..

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं