तांदलवाडी येथील तरुणांनी पकडला अवैध गोवंश वाहून नेणारा ट्रक 

मुंजलवाडी प्रतिनिधी चंद्रकांत वैदकर                तांदलवाडी – :मध्यप्रदेशातून येणारा तांदलवाडी जवळून मस्कावद सुनोदा मार्गे मांगलवाडी फाटयावरून हतनूर वरणगाव कडे जाणारा गुरे अपुऱ्या जागेत कोंबून कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला गेला.

मध्य प्रदेशातून गुरे कोंबून वाहतूक करणारा ट्रक क्र. एम पी. १३ सी ए ९९५० व एम.पी.४१ जी ए. २५५८ या दोन नंबर असलेली आयशर ट्रक सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील युवकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यास यश आले.सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अवैध गुरे वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक मांगलवाडी सुनोदा फाटयावर अचानक बंद पडला.यावेळी येथील काही युवक हे व्यायाम करण्यासाठी जात असता त्यांना या ट्रकमध्ये मेलेल्या गुरांचा वास आल्याने त्यांना संशय आल्याने ट्रक चालकासह तिघांना हटकले असता त्या तिघांनी ट्रक तेथेच सोडून पलायन केले. प्रकरणी चालकासह तीन आरोपी पसार झाले आहेत.पसार आरोपीच्या शोधात रात्री उशिरापर्यंत पोलिस होते.यावेळी रावेर पो.निरिक्षक शितलकुमार नाईक,फैजपूर पो.स्टे. चे सिध्देश्वर आखेगावकर,निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पो.नि.काशिनाथ कोळंबे तसेच सावदा राखीव दल कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली व जमावाला शांत केले.यावेळी ट्रकमध्ये ५० च्या आसपास गुरे असावेत त्यातील मयत २४ गुरे रस्त्याच्या कडेला जेसीबी ने गडडा करून पुरण्यात आले.तर जीवंत गुरांवर डॉ.निलेश राजपूत,डॉ.नेमाडे,डॉ.रविंद्र भोगे,डॉ.कडू तायडे,डॉ.प्रकाश तायडे,डॉ प्रकाश पाटील,यांसह आठ ते नऊ डॉक्टरांची टिम उपचारासाठी दाखल झाली होती. यातील जिवंत गुरांना परिसरातील ग्रामस्थ गुरांची परिस्थिती पाहून संवर्धनासाठी घेवून गेल्याचे समजते.पळून

घटनेच्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याचे टॅंकर ग्रा.पं सदस्य शशांक पाटील,जेसीबी किशोर चौधरी यांनी उपलब्ध करून दिले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष महाजन,श्रीकांत महाजन,यांचेसह ग्रामस्थांचे सहकार्यने व बजरंग दल जिल्हा संयोजक विकि भिडे, जिल्हा दीपक सुरळकर उदली,रमेश नमायते तांदलवाडी व असंख्य तरुणांनी गाडीतुन गुरे उतरवण्यास मदत केली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला