एसटी महामंडाळात संपकालीन कत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले चालकांना पूर्व सूचना न देता काढण्यात आले.

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – एसटी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात संपामध्ये खाजगी कंपनी द्वारे भरती केली होती. तरी जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रात एसटी विनिकरनाबाबत चालकांनी संप केला होता. प्रशासनाने प्रवाशांचे हाल होत होते तरी कत्राटी चालकांनी भरती केली.

महामंडळाचे चालक हळू हळू कामावर रूजू झाले तब्बल पाँच ते आठ महिने संप सुरु होता. कत्राटी चालकांनी आपले हातातले काम सोडून एसटी महामंडळात खाजगी कंपनी व्दारे भरती केले. भरती मध्ये शासनाव्दारे कत्राटी चालकांची कागद पडताळनी मेडिकल १० वी पास असे अट ठेवण्यात आली होती.

अचानक कत्राटी चालकांना सूचना न देता कमी करण्यात आले? कंत्राटी चालकांनवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाला निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कत्राटी चालकांनी कायम स्वरूपी रूजू करून घ्यावे. महाराष्ट्रातील प्रयेक आमदार खासदार यांनाही कत्राटी चालकांनी निवेदन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दोऱ्यावर आले होते पाळधी गावात त्यांची सभा सुरु होती तेव्हा कत्राटी चालकानी उभे राहून हातात फलक दाखवत त्याचे ध्यान आपल्याकडे वेदले मुख्यमंत्र्यानी त्याना आश्वासन दिले एसटी महामंळात कायम सेवेत घेणार तुमचा विचार करणार असे म्हटले होते. १ वर्ष झाले तरी कत्राटी चालकाचे अध्यापक विचारच नाही केल.

फक्त आश्वासन देत आहे

कत्राटी चालकांची मागणी कायम स्वरूपी रूजू करून घ्यावेउ पासमारीची वेळ आली आहे हे म्हणत २०० ते २५० एसटी कत्राटी चालकांचा आक्रोश मोर्चा दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर ते बसंत बहार रोड ते जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मोर्चा सुरु होता.

06/11/2023 दि .कायम स्वरूपीचे आदेश मिळाले नाहीत तर दि.07/11/2023 पासून महाराष्ट्रातील सर्व कत्राटी चालक राजर्षी शाहू दसरा चौक येथे आमरण उपोषणाला बसतार आहेत अशी माहिती एसटी कत्राटी चालक गिरिश बाबुराव हुजरे पाटील यांनी निवेदन व्यारे जिल्हा अधिकारी यांना दिले आहे. कोल्हापूर येथे जिल्हा अधिकारी यांच्चा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला