सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्यांशी सामान्य (व्यंग नसलेला) व्यक्तीने विवाह केल्यास प्रोत्साहनपर म्हणून ५० हजारांचे अनुदान दिले जाते.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या विविध योजना राबविल्या जातात. यात उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, वेंडींग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन आदी साधने विकत घेण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अनेक दिव्यांग आत्मनिर्भर झाले आहेत. अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल, अशा विविध योजनांचा समावेश आहे.

किती मिळते अनुदान ?

या योजनेतील मिळणारी रक्कम ५० हजार रुपये आहे. यातील २० हजार रूपये रोखीने, तर ३० हजार रुपये डिपाझीट केले जातात.

हे आहेत निकष

दिव्यांग व्यक्ती किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्‍यक आहे. या योजनेनुसार अपंग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी किंवा सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केले, तर या जोडप्याला ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

कोणाला मिळतो लाभ ? 

महाराष्ट्रातील रहिवासी, लाभार्थी विवाहित असावा. ४० टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडल्यास हा लाभ मिळू शकतो. हे अनुदान मिळविण्यासाठी जोडप्यापैकी एक जण दिव्यांग किंवा अपंग असावा लागतो.

“सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी किंवा दिव्यांग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास त्या जोडप्याला समाज कल्याण विभागातर्फे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. ही दिव्यांग अव्यांग विवाह योजना आहे.”-विजय रायसिंग, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक