समाजाच्या प्रत्येक घराघरात टोकरेकोळी (एसटी) चे दाखले पोहोचविणार

अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांची संकल्प.

चोपडा – अमळनेर उपविभागीय प्रांत कार्यालय अंतर्गत चोपडा व अमळनेर तालुक्यातील कोळी समाजाच्या प्रत्येक गावातील घराघरात टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र पोहोचविणार असल्याचा संकल्प अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते व महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.

नुकतेच अमळनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोळी लोकांना सुलभ पद्धतीने टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी आपल्या परिवारातील सर्व सदस्यांसह शेकडों समाज बांधवांना सोबत घेऊन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहात सर्व राजकीय आजीमाजी लोकप्रतिनिधी, सामा. संघटनांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, तरुण कार्यकर्ते, महिलामंडळ, आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागही नोंदविला होता. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी कैलास कडलग यांनी पाचव्या दिवशी सत्याग्रहींच्या प्रमुख मागण्या मान्य करून टोकरेकोळी चे जातप्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केल्याने आज अखेर दोन्ही तालुक्यातील शेकडों (३०३) लोकांना दाखले मिळाले असून अजूनही शेकडोंचे दाखले तयार करण्याचे काम सुरू आहे, अशीही माहिती जगन्नाथ बाविस्कर यांनी दिलेली आहे. यासाठी चोपडा येथील जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर तसेच अमळनेर तालुका कोळी समाज मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे.

 जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

आदिवासी कोळी लोकांनी ३६,३६ अ च्या नोंदीसह योग्य ती कागदपत्रे जमवुन सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. पोहोचपावती सोबत ठेवावी. तसेच प्रांत कार्यालयात जाऊन गर्दी करू नये. जर कुणी चिरीमिरी मागत व सांगत असेल तर तसेही सांगावे. कारण आपण अन्नत्याग सत्याग्रह हा आत्मस्वाभिमानाने दाखले मिळविण्यासाठी केलेला आहे. हे ही समाजबांधवांनी लक्षात ठेवावे..

जगन्नाथ बाविस्कर, तालुका संपर्कप्रमुख, महर्षी वाल्मिकी समाज मंडळ, ता. चोपडा.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील