पितृछत्र हरपलेल्या मुलींना शैक्षणिक दत्तक घेणारे भास्कर कोळी सरांची सेवानिवृत्ती

चोपडा – येथील कोळी समाजाचे कार्यकर्ते व धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक भास्कर चिंतामण कोळी (मुळगाव-तरडी, ता.शिरपूर) यांच्या ३१ वर्षे सेवापूर्ती निमित्तचा कार्यक्रम नुकताच चोपडा रिध्दी सिध्दी नगरमधील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. भास्कर कोळी सरांनी आपल्या शिक्षकी सेवाकाळात ज्या मुलींचे पितृछत्र हरपलेले होते अशा चार मुलींना शैक्षणिक दत्तक घेऊन इयत्ता ५ वी पासुन तर इयत्ता १० वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. गरिबीतून पुढे आलेले भास्कर कोळी सरांनी काबाडकष्ट करून शिक्षण घेतले. खडतर प्रयत्न करून नोकरी मिळवली. सुरुवातीपासूनच त्यांना कलेची आवड होती. गावातील रामलीला कार्यक्रमाचे मुखवटे बनवणे, रंगकाम करणे, पेटी तबला हार्मोनियम यासह गायन सूत्रसंचालन करणे, असा त्यांना छंद होता. परखड स्वभावामुळे अनेकदा त्यांना इतरांचा रोषही पत्कारावा लागे. परंतु निडरपणे त्यांनी आपली शिक्षकी पेशाची वाटचाल सुरूच ठेवली. प्रतिकुल परिस्थितीतुन पुढे आलेले भास्कर कोळी सरांनी आपला परिवार सुसंस्कृत करून नोकरीला लावला. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर.एच. बाविस्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी पाटील, एच.डी. घुगे, रवी चव्हाण, ऍड. संतोष पाटील, राजेंद्र शिरसाठ, चंपालाल पाटील, आर. के. सपकाळे, टी.व्ही. असोदेकर, मोरेसर, परदेशीसर, गायकवाड बंधू, नितीन बडगुजर, टी. एस. कोळी, एन. यु. पाटील, निकम साहेब, रामचंद्र सपकाळे, लखिचंद बाविस्कर, जगन्नाथ बाविस्कर, गोपीचंद बाविस्कर, भरत पाटील यांचेसह त्यांचे स्नेही प्रेमी मित्रमंडळी,महिलामंडळ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन ग.स. चे संचालक मंगेश भोईटे व आभार प्रदर्शन कोळीसमाज युवा कार्यकर्ते शुभम सोनवणे यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील