पिक नुकसान नोंदणीचा कार्यकाळ ७२ एैवजी १२० तासांचा करावा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी

चोपडा प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तालुक्यात दरवर्षी मान्सूनपूर्व व तद्नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकांचे खुपच मोठे नुकसान होत असते.तेथील पिक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्र.१८००४१९५००४ वर संपर्क करून pikvima @ aicofindia.com याठिकाणी ‘ई मेल’ करावा.यासाठी ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ डाऊनलोड करून त्याद्वारे अर्ज करावा.ज्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) चे कार्यालय,दुकान क्र.८,आनंद कॉम्प्लेक्स्, मल्हार मोटर्स जवळ,शिवकॉलनी स्टॉप, जळगाव येथे तक्रार अर्ज सादर करावा,अशी सुचक माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

याबाबत सविस्तर  वृत्त असे की,पिक नुकसान नोंदणीसाठीचा कार्यकाळ फक्त ७२ तासांचाच आहे.तो १२० तासांचा (कमीतकमी ५ दिवस) करावा.कारण ज्या परिसरात केळी पिकांचे नुकसान होते,तेथील नुकसानग्रस्तं शेतकरी मरणासन्न अवस्थेत असतो.घर परिवारातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जसे दुःख होते,तसेच शेत शिवारातील पिकांचे नुकसान झाले की,दुःख अनावर होते.अशा वेळेस विमा कंपन्या सांगतात की, ७२ तासांच्या आत नोंदणी केली पाहिजे.काही शेतकरी अशिक्षित तर काहींजवळ अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन नोंदणी करु शकत नाहीत.ऑफलाईनची माहिती नसते.अशातच ७२ तासांचा अवधी निघून जातो.त्यांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी न झाल्यामुळे पिक विम्याची नुकसान भरपाई मिळतच नाही.म्हणुनच हा अवधी ७२ तासांएैवजी १२० तासांचा करावा,अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला