पंडित मिश्राजी यांनी वेगवेगळ्या कथांमध्येच रुद्राक्षांचे वाटप केले पाहिजे..  मौनव्रतधारी जगन्नाथ बाविस्कर यांची समय सूचक प्रतिक्रिया.

चोपडा (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीक्षेत्र, पंढरपूरचे श्रीविठ्ठल- रुख्माईच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी पालखी दिंडी पताका घेऊन तसेच वाहनांद्वारे सुमारे दहा बारा पंधरा लाखांपेक्षाही जास्त भाविकभक्तं येत असतात. नियोजनबद्ध पद्धतीने श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळशीची माळ गळ्यात घालून सुखरूप घरी पोहोचत असतात. त्याच पद्धतीने सिहोरचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला सुद्धा लाखोंचा जनसमुदाय जमत असतो. पं. मिश्रांच्या ज्या ज्या ठिकाणी कथा होतात त्याच ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला रुद्राक्षाचे वाटप केले पाहिजे. कारण सध्याची सिहोरची परिस्थिती बघता भाविकभक्तांनी कुठलाच विचार न करता पं. प्रदिप मिश्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रुद्राक्ष घेण्यासाठी घरदार सोडून सिहोरला जाऊन हालअपेष्टा करून घेतलेल्या आहेत. अलोट गर्दीमुळे तेथील नियोजन पुर्ण कोलमडलेले आहे. शासन प्रशासन हतबल झालेले आहे. हज्जारों लोकं अन्नपाण्यावाचून जागेवरच ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेले आहेत. रुद्राक्षांचे वाटपही बंद झालेले आहे. तेथे गेलेल्या भाविकभक्तांसाठी “इकडे आड- तिकडे विहीर” अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना तेथेच चेंगराचेंगरीत तर काहींना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत आहे. हज्जारों लोकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

धर्मरक्षक पं.प्रदिप मिश्रांचा शब्द प्रमाण मानून भाविकभक्तं पूजाअर्चना करीत आहेत. त्यांची ज्या ठिकाणी कथा असते त्याच ठिकाणी त्यांनी रुद्राक्षांचे वितरण केले पाहिजे, अशी समयसूचक प्रतिक्रिया चोपडा येथील अध्यात्मिक धार्मिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (मौनव्रतधारी- गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये दिलेली आहे.

घरीच देवासमान माय बापाची सेवा केली पाहिजे..

जळी स्थळी काष्ठी पाषाणी, इतरत्र सर्वत्र देवाचं अस्तित्व आहे. कलियुगात कर्मकांडापेक्षा ज्ञानकांडाला महत्व आहे. नरदेहातील आत्मारूपी ईश्वराचे नामस्मरण करणे, घर एक मंदिरातील देवता समान आई वडिलांची सेवा करणे, मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून संसार प्रपंच करून परमार्थ साधणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे..

जगन्नाथ बाविस्कर (संपर्कप्रमुख),म.वाल्मिकी समाज मंडळ ता.चोपडा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील