जी-20 परिषदेवरून पाकिस्तानी नागरिक संतापले! नेत्यांनी आमची लाज घालवली

हिदुस्थानापासून फारकत घेऊन इस्लामी देश बनणाऱ्या पाकिस्तानला आज पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा घास आज त्याच दहशतवादाने घेतला असून देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.

एकिकडे हिंदुस्थानात जी-20 शिखर संमेलन भरत असताना त्या संमेलनात पाकिस्तानला आमंत्रण नसल्याचा संताप तेथील सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. आमच्या नेत्यांमुळे ही वेळ आल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकांनी केला आहे.

हिंदुस्थानात जी-20 शिखर संमेलन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी सुमारे 19 देशांचे नेते हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. त्यात बांग्लादेशाचाही समावेश आहे. पण, पाकिस्तानला या संमेलनाचं आमंत्रण मिळालेलं नाही. त्यावर पाकिस्तानी नागरिक संतापले आहेत. एका यूट्युब चॅनलने नागरिकांचं मनोगत जाणून घेतलं तेव्हा सामान्य नागरिकांनी पाकिस्तानी नेत्यांवर या सगळ्याचं खापर फोडलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची परिस्थिती आता अशी राहिलेली नाही की हिंदुस्थानकडून त्याला आमंत्रण येईल. देशाची परिस्थिती बिघडली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान कधीच एक होऊ शकत नाहीत, कारण आपल्या नेत्यांना तिथे काहीच इज्जत नाही. आपल्यानंतर जन्माला आलेला बांग्लादेश जी-20मध्ये आमंत्रित आहे, कारण तो पुढे निघून गेला आहे. आपल्यावर ही वेळ आपल्या नेत्यांमुळे आली आहे, असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित