नितीन गडकरी यांचा निर्धार “देशातील पेट्रोल, डिझेलवर चालणारी सर्व वाहने हद्दपार करणार’; 

भारताला हरित अर्थव्यवस्था बनविण्याची आमची महत्वाकांक्षी योजना असून त्या अंतर्गत देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर चालणारी वाहने हद्दपार करण्याचा आमचा निर्धार आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

देशात हायब्रिड वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील जीएसटी कमी केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

भारताला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले, “शंभर टक्के” हे शक्य आहे. पण हे अवघड असले तरी अशक्य नाही. हे माझे व्हिजन आहे, असे गडकरी एका मुलाखतीत म्हणाले.

ते म्हणाले की, भारत इंधन आयातीवर १६ लाख कोटी रुपये खर्च करतो. हा पैसा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरला जाईल, गावे समृद्ध होतील आणि तरुणांना रोजगार मिळेल. मात्र गडकरींनी हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही.

हायब्रीड वाहनांवरील जीएसटी पाच टक्के आणि फ्लेक्स इंजिनसाठी १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे, या मागणीवर विचार सुरू आहे असे गडकरी म्हणाले. जैवइंधनाच्या वापराला चालना देऊन देश इंधनाची आयात थांबवू शकतो, असा आमचा ठाम विश्वास असल्याचे मंत्री म्हणाले.

गडकरी म्हणाले की ते २००४ पासून पर्यायी इंधनासाठी प्रयत्न करत आहेत आणि येत्या पाच ते सात वर्षात गोष्टी बदलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे परिवर्तन घडण्यासाठी मी तुम्हाला तारीख आणि वर्ष देऊ शकत नाही कारण ते खूप कठीण आहे. हे अवघड आहे पण अशक्य नाही, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं