२० ते २६ जानेवारीपर्यंत मुसलमानांनी घरातच रहावे !

नवी दिल्ली – राम मंदीरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, रामभक्तांना २२ जानेवारीचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदीरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने राजकारणाला ऊत आला असून, विविध नेत्यांची बेलगाम वक्तव्ये सुरूच आहेत.

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट अर्थात एआययुडीएफचे AIUDF प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी भलतेच वक्तव्य करून, वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली. badruddin ajmal-ayodhya त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाले असून, देशातील शांतता आणि परस्पर विश्वास बिघडविण्याचे काम अशा वक्तव्यांतून होणार आहे, हे नक्की !

खासदार बदरुद्दीन अजमल यांनी मुसलमान बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी २० ते २६ जानेवारी शक्यतो घराबाहेर पडू नये. या दरम्यान, प्रवास करणेही त्यांनी टाळावे. badruddin ajmal-ayodhya ‘भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मुसलमानांचा द्वेष आहे आणि त्या द्वेषामुळेच ते मुसलमानांच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलतील. म्हणून आपापल्या घरात रहा आणि सुरक्षित रहा,’ असे आवाहन त्यांनी केले. आसामच्या ग्वालपाडा जिल्ह्यातील कदमतल गावात एका मदरशाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. २२ जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा असून, त्यादिवशी मुसलमानांच्या विरोधात भाजपा काहीही करू शकते, असे वक्तव्य करून समाजात दहशत निर्माण करण्याचे काम बदरूद्दीन यांनी केले आहे. badruddin ajmal-ayodhya भाजपाचे मोठे षडयंत्र असून, तो पक्ष आपल्या मशिदींचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या जीवाचा शत्रू आहे. हा पक्ष आपल्या कामाचा नाही, अशी कोटीही त्यांनी केली आहे.

त्यांच्या या विवादास्पद विधानावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिले. ‘भाजपा हा सर्वसमावेशक पक्ष असून, सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर पक्षाचा विश्वास आहे. अजमल यांना भाजपाचा राग येतो. पण, भाजपाला मुसलमानांचा द्वेष नाही आणि सामान्य मुस्लिम बांधवांनाही भाजपाचा द्वेष नाही. badruddin ajmal-ayodhya अजमल मुसलमानांना धमकावत आहेत. पण, इक्बाल अंसारीदेखील राम मंदीराच्या कार्यक्रमात जाणार आहेत आणि ते तिथे पूजा देखील करणार आहेत. मग, कुठले मुसलमान भाजपाला घाबरत आहेत? आता तर या ओवैसी आणि अजमलचे म्हणणे मुसलमानसुद्धा ऐकत नाहीत,’ असे म्हणून सिंह यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं