ममुराबाद येथील वार्ड क्रमांक चार मधिल बौद्ध विहारा समोरील नागरीकांचे आरोग्य धोक्यात. ग्रा पं पदाधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

ममुराबाद -:वार्ड क्र. 4 मधील दलितवस्ती परिसरातील रहिवासी यांच्या आरोग्यास ग्राम पंचायतीच्या अनेक चुकांमुळे धोका निर्माण झालेला आहे.

https://youtu.be/o2b4oMqTK2Q

याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद येथील वार्ड क्रं 4 हा इतर 5 वार्डाच्या तुलनेत खुप मोठा आहे. तरीही ग्रामपंचायत-प्रशासन वार्ड क्रं. 4 वरती सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे.वार्ड क्रमांक 4 मध्ये दलित सुधार निधीमधून गटार बांधण्यात आली परंतु बांधण्यात आलेली गटार जमिनीपासून दीड फूट उंचावर असल्यामुळे बांधण्यात आलेल्या गटारीच्या परिसरामधील नागरिकांचे घरातील पाणी अक्षरशः रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात डबके साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.दलित वस्ती मध्ये असलेल्या बौद्ध विहारा समोरकारण दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे डबके साचल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दलित वस्ती सुधार निधी मधून झालेल्या बंदिस्त गटारीवर एकही फरशी उरलेली नाही त्यामुळे तेथून चालत येणाऱ्या नागरिकांना गटारीवरून कसरत करून रस्ता ओलांडावा लागत असल्याने सदर गटारीच्या झालेल्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून केली जात आह.

विजय पितांबर सोनवणे यांचे घरापासून ते अविनाश सोनवणे यांचे घरापर्यन्त पाण्याचे टपके साचल्याने साचलेल्या पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. सदरील साचलेल्या दूषित व घाण पाण्याच्या डबक्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असुन साथीचे , श्वसनाचे आजार अश्याप्रकारची रोगराई वाढत आहे.

परिसरातील नागरिकांनी याबाबत बऱ्याच वेळेस सरपंच ग्रामसेवक यांना सदरील विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे आजपर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सदर विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करावे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं