ममुराबाद येथील वार्ड क्रमांक चार मधिल बौद्ध विहारा समोरील नागरीकांचे आरोग्य धोक्यात. ग्रा पं पदाधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

ममुराबाद -:वार्ड क्र. 4 मधील दलितवस्ती परिसरातील रहिवासी यांच्या आरोग्यास ग्राम पंचायतीच्या अनेक चुकांमुळे धोका निर्माण झालेला आहे.

https://youtu.be/o2b4oMqTK2Q

याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद येथील वार्ड क्रं 4 हा इतर 5 वार्डाच्या तुलनेत खुप मोठा आहे. तरीही ग्रामपंचायत-प्रशासन वार्ड क्रं. 4 वरती सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे.वार्ड क्रमांक 4 मध्ये दलित सुधार निधीमधून गटार बांधण्यात आली परंतु बांधण्यात आलेली गटार जमिनीपासून दीड फूट उंचावर असल्यामुळे बांधण्यात आलेल्या गटारीच्या परिसरामधील नागरिकांचे घरातील पाणी अक्षरशः रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात डबके साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.दलित वस्ती मध्ये असलेल्या बौद्ध विहारा समोरकारण दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे डबके साचल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दलित वस्ती सुधार निधी मधून झालेल्या बंदिस्त गटारीवर एकही फरशी उरलेली नाही त्यामुळे तेथून चालत येणाऱ्या नागरिकांना गटारीवरून कसरत करून रस्ता ओलांडावा लागत असल्याने सदर गटारीच्या झालेल्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून केली जात आह.

विजय पितांबर सोनवणे यांचे घरापासून ते अविनाश सोनवणे यांचे घरापर्यन्त पाण्याचे टपके साचल्याने साचलेल्या पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. सदरील साचलेल्या दूषित व घाण पाण्याच्या डबक्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असुन साथीचे , श्वसनाचे आजार अश्याप्रकारची रोगराई वाढत आहे.

परिसरातील नागरिकांनी याबाबत बऱ्याच वेळेस सरपंच ग्रामसेवक यांना सदरील विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे आजपर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सदर विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करावे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील