ममुराबाद येथील वार्ड क्रमांक चार मधिल बौद्ध विहारा समोरील नागरीकांचे आरोग्य धोक्यात. ग्रा पं पदाधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

ममुराबाद -:वार्ड क्र. 4 मधील दलितवस्ती परिसरातील रहिवासी यांच्या आरोग्यास ग्राम पंचायतीच्या अनेक चुकांमुळे धोका निर्माण झालेला आहे.

https://youtu.be/o2b4oMqTK2Q

याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद येथील वार्ड क्रं 4 हा इतर 5 वार्डाच्या तुलनेत खुप मोठा आहे. तरीही ग्रामपंचायत-प्रशासन वार्ड क्रं. 4 वरती सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे.वार्ड क्रमांक 4 मध्ये दलित सुधार निधीमधून गटार बांधण्यात आली परंतु बांधण्यात आलेली गटार जमिनीपासून दीड फूट उंचावर असल्यामुळे बांधण्यात आलेल्या गटारीच्या परिसरामधील नागरिकांचे घरातील पाणी अक्षरशः रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात डबके साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.दलित वस्ती मध्ये असलेल्या बौद्ध विहारा समोरकारण दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे डबके साचल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दलित वस्ती सुधार निधी मधून झालेल्या बंदिस्त गटारीवर एकही फरशी उरलेली नाही त्यामुळे तेथून चालत येणाऱ्या नागरिकांना गटारीवरून कसरत करून रस्ता ओलांडावा लागत असल्याने सदर गटारीच्या झालेल्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून केली जात आह.

विजय पितांबर सोनवणे यांचे घरापासून ते अविनाश सोनवणे यांचे घरापर्यन्त पाण्याचे टपके साचल्याने साचलेल्या पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. सदरील साचलेल्या दूषित व घाण पाण्याच्या डबक्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असुन साथीचे , श्वसनाचे आजार अश्याप्रकारची रोगराई वाढत आहे.

परिसरातील नागरिकांनी याबाबत बऱ्याच वेळेस सरपंच ग्रामसेवक यांना सदरील विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे आजपर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सदर विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करावे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला