लोकशाहि दिनी तक्रार देऊन पाच महिन्यात दिव्यांगाना न्याय मिळत नसेल तर लोकशाहि दिन कशासाठी ? दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सवाल

नांदेड(प्रतिनिधी),सामान्य जनतेच्या अडीअडचणी त्यांच्या असलेल्या समस्या त्वरीत सोडविता यावे म्हणुन शासनाने महिण्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा अधिकारी साहेब यांना जनतेनी प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन निवेदन दिल्यानंतर प्रत्येक विभागाचे अधिकारी या बैठकित संबधित निवेदनावर तिथेच चर्चा करुन त्वरीत सामान्य जनतेला न्याय मिळेल अशा आशानी जनता तक्रार निवेदण दिले जाते पण पाच ते सहा महिने त्या निवेदनाची साधी दखल घेतली जात नसेल छर लोकशाहि दिनाचे आयोजन कशासाठी केले जाते असा सवाल दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.

ऊदा. मौजे जुनी कूंचेली ता. नायगाव हे गाव १९८३ ला मन्याढ नदी मुळे पुनर्वसन झालेल्या गावात दलित वस्तीतील बौधवाडा येथील समाज ४० वर्षाऩतर आमचे घर होते म्हणून कोणताहि नकाशा व पुरावा नसताना डोझर ने उकरून चौहोबाजुच्या शेतकऱ्यांची जमीन ताबा घेऊन पेरणी केली त्यात दिव्यांगाची जमीन सुध्दा घेतलीअसल्यामुळे योग्य ते चौकशी करून न्याय मिळावा म्हणुन जुन महिन्या पासुन प्रशासन दरबारी निवेदन ,भेटुन,फोनवर चर्चा करुन न्याय दिव्यांगाला मिळत नसल्यामुळे लोकशाहित पाच महिने निवेदन देऊन जर न्याय

मिळत नसेल तर दिव्यांग कायदा २०१६ फक्त कागदोपत्री आहे काय? दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२,९३ कशासाठी त्यांचा अंमल प्रशासन का करीत नाहि.

शासन आदेशाप्रमाणे दिव्यागाना जमीन देण्याचा २००७ चा जिआर नुसार दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन दिव्यांगाना जमीन देण्याचा कायद्यात तरतुद देणे तर सोडा पण ज्या दिव्यांगाना फक्त २४ आर जमीन वाडवडीलाची असताना त्यातील १० आर जमीनीवर वरील विषयातील समाजाचे तिथे कोणत्याच प्रकारचा पुरावा नसताना अतिक्रमण करणाऱ्या विरोध तहसिलदार,नायगाव यांनी सहायक पोलिस निरिक्षक रामतिर्थ यांना दि. ४ जुलै २०२२ ला लेखी आदेश देऊन अध्याप दिव्यांगाना पाच लोकशाहि दिनी निवेदन देऊन न्याय मिळत नसेल तर दिव्यांग,वृध्द,निराधाराना संघटितपणे संघर्ष करावा लागेल ति वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये असे प्रसिध्दी पत्रक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं