कुजबुज!.. सदिच्छा भेटीमागचं गुपित काय? भाजपाला मनसेशिवाय पर्याय नाही

 

लोकसभा निवडणुका येऊ घातल्याने राजकारणात उलथापालथी व्हायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजप – मनसे युतीची चर्चा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा फडणवीसांना भेटले आहेत. त्यामुळे आता मनसे नेत्यांच्या भेटीत गुपित काय, या चर्चेवर नेत्यांनी सदिच्छा भेट असे स्पष्टीकरण दिले. सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका राज यांनी घ्यावी, अशी चर्चा आहे. पण, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविरोधात सर्व पक्ष एकवटल्याचे वातावरण भाजपलाच निर्माण करायचे असेल तर मनसेला पर्याय उरणार नाही, अशी कुजबुज आहे.

बांबू कुठे कुठे लागतात?

ठाण्यातील नमो सेंट्रल पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाषणात ठाण्यात बांबूची लागवड करा, अशी सूचना शिंदे यांनी केली. भाषणाच्या ओघात ‘बांबू कधी कधी व कुठे कुठे लागतात’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी करताच श्रोत्यांमध्ये हंशा पिकला. गेले काही दिवस दोन शिवसेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष व महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल या ताज्या घडामोडींचा संदर्भ श्रोत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी जोडला. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाची भूमिका मान्य केली नाही, तर शिवाजी पार्कमध्ये बरेच बांबू आहेत, असे विधान केले होते.

अजिंक्य तारा कोण?

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमिनीच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नुकतेच कल्याणमध्ये आले होते. यावेळी कल्याणमध्ये ‘अजिंक्य तारा चमकणार’ असे फलक लावले होते. कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदित्य यांच्या नावाची चर्चा सुरू होती. हा प्रश्न ठाकरे यांना विचारला असता त्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला