पारिवारिक संमेलनातुन संयुक्त कुटुंब व्यवस्था दिसून येते : जयसिंग वाघ

यावल – वेगवेगळ्या परिवाराचे संमेलन दरवर्षी भरविन्याची संकल्पना अलिकड दृढ़मूल होत असून परिवारातिल विविध सभासद जे विविध भागांमध्ये राहतात ते सर्व एकत्र येतात , आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करतात व पारिवारिक एकोपा वृद्धिंगत करतात, यातून संयुक्त कुटुंब व्यवस्था आजही आधुनिक स्वरुपात अस्तित्वात असल्याचे दिसून येते , ही पारिवारिक व्यवस्था अशीच टिकून राहण्या करीता सर्वानि प्रयत्नशील रहावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी केले.

यावल तालुक्यातील वढोदे या गावी २६ मार्च पासून अहिरे परिवार स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असता त्याचे उदघाटन जयसिंग वाघ यांचे हस्ते करण्यात आले असता ते बोलत होते. वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या काळात बाबासाहेबांची चळवळ या गावी मुरलीधर अहिरे यांनी रुजविली , ते तरुणपनापासून विद्रोही व निरीश्वरवादी होते , त्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितले असून बाबासाहेबांचे अंतिम दर्शन दादर येथे जाऊन घेतले आहे .या अहिरे परिवाराचा हा ऐतिहासिक वारसा नक्कीच प्रेरणा देत राहिल .

आजच्या तारुणांनी आपल्या बुद्धिचा , कार्याचा उपयोग सामाजिक सुधारणा करण्या करीता करुन नवा आदर्श परिवार व समाज घड़वावा असेही आवाहन वाघ यांनी केले , या प्रसंगी अहिरे परिवारातिल ५० व्यक्तिनचा सत्कार करण्यात आला , विविध स्पर्धा घेण्यात आल्या , विविध सभासदानी विविध कला सादर केल्या .

या कार्यक्रमाचे आयोजन अशोक अहिरे , नथु अहिरे , सुनील अहिरे , वासुदेव अहिरे , आनंद अहिरे , प्रवीण अहिरे यांनी केले होते , या प्रसंगी शांताबाई , मथुराबाई , चमेलीबाई , सरुबाई , नबाबाई , मनकरनाबाई , मीराबाई या जेष्ठ महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज तायड़े , प्रास्ताविक अशोक अहिरे तर आभार भारती अहिरे यांनी केले , महाराष्ट्रभरातून दोनशे पेक्षा अधिक सभासद यात सहभागी झाले होते .

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी