येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडवा अन्यथा मनसेचे तिव्र आंदोलन

सोनी नगर, प्रल्हाद नगर परीसरातील नागरिकांची मनपात धडक

जळगाव – पिप्राळ्यातील सोनी नगर, प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असुन वेळोवेळी मागणी करून देखिल यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने दि. 27 रोजी मनसेचे पदाधिकारी व नागरीकांनी महापालीकेवर धडक देवून आयुक्त पल्लवी भागवत यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडविण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने तिव्र आंदोलनाचा ईशारा मनसेचे महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला.

निवेदनात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या प्रल्हाद नगर मध्ये अद्याप पर्यत अमृत योजनेची पाईपलाईन नसुन पाईप लाईन टाकुन मिळावी, सोनी नगरातील विद्युत खांबावर पथदिव्यांसाठी फेजतार टाकुन मिळावे, नविन विद्युत खांबावर पथदिवे लावून मिळावे, मनपाकडे साहित्य उपलब्ध असुन सुध्दा पथदिवे लावण्यास टाळाटाळ का केले जाते., सावखेडा रोड ते सोनी नगर रात्री अंधार असल्याने ओकांर पार्क श्रीराम नगर, गणपती नगर कडे महिलांना पायी जातांना जिव धोक्यात घालुन पायदळ जावे लागते त्यामुळे दारू अड्डयाजवळचा सावखेडा मेन रोडवरील विद्युत खांबावर नविन पथदिवे लावण्यात यावे. सोनी नगरातील पथदिव्यांचा विजेचा कनेक्शन गणपती नगर मधिल एका विद्युत पोलवर दिला असुन तो सोनी नगरातच देण्यात यावा, रोज रात्री 9 वाजता पथदिवे बंद होतात त्यामुळे सोनी नगरात अंधार असल्याने भुरटे चोर फायदा घेतात दोन तीन सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत,नियमित सुरू करावे पथदिवेप्रल्हाद नगरातील विद्युत खांबावर पथदिवे आहेत पण ते गेल्या महिना भरापासून बंद असून सुरू करण्यात यावे.तसेच अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. निवेदन देतांना मनसेचे  महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, सोनी नगरातील नरेश बागडे,हेमराज गोयर,विजय चव्हान दिनेश जाधव, प्रल्हाद नगरातील, दिपक सोनार, जितेंद्र पिंगळे, अपर्णा निकम, दिपीका पिंगळे, अंजली बडगुजर संगिता सोनवणे, विशाल वाल्हे दिनकर बडगुजर, दामोदर आडेकर, अशोक पाटील, राजेंद्र बडगूजर, राजेश राजपुत उदय राजपुत, सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील