जळगावात कोळी समाजाचा एल्गार; चोपड्यातुन हजारो कार्यकर्ते जाणार ..

चोपडा – जिल्ह्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळणेसाठी सर्वच प्रांत कार्यालयांकडे हज्जारों प्रकरणे प्रलंबित आहेत. हे दाखले कोळी नोंदीनुसार सुलभ पद्धतीने मिळावेत व त्यांची वेळीच वैधता व्हावी, यासह इतरही मागण्यांसाठी जिल्हा आदिवासी कोळी जमातीतर्फे चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) व आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) हे दि.१० ऑक्टोबर २०२३ (वार-मंगळवार) रोजी स.११ वाजेपासुन मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय कोळी समाजाचे नेतेमंडळी, सर्वच कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजीमाजी अधिकारी, कर्मचारी तसेच हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

याआधी हे दाखले दिले जायचे, मग आता का देत नाहित? हा प्रश्नही ऐरणीवर आहे. घटनादत्त अधिकारानुसार महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय व कोर्टाचे आदेश असताना सुद्धा संबंधित विभागामार्फत कोळी लोकांना अनुसूचित जमातीच्या दाखल्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. यावेळी धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन पर्यायाने आत्मदहनही करणार येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील. कायदा शांतता सुव्यवस्था राखून हे काम करीत असतांना संबंधित विभागाने सहकार्य करावे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

याबाबत चोपडा येथे समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांचे निवासस्थानी बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक भाईदास कोळी यांनी केले. कोळी समाजाचे नेते प्रभाकर सोनवणे यावल, जितेंद्र सपकाळे भुसावल, प्रल्हाद सोनवणे जळगाव यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन पंकजकुमार रायसिंग व आभार प्रदर्शन भास्कर कोळीसर यांनी केले. यावेळी चोपडा तालुक्यातील कोळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला