चोपड्यात ९ ऑगस्ट रोजी आदिवासी कोळी जमातीचा अन्नत्याग सत्याग्रह.. क्रांती दिनानिमित्त जगन्नाथ बाविस्कर पुन्हा लावणार जिवाची बाजी.

चोपडा (प्रतिनिधी):- अमळनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभपणे मिळावेत त्यासाठी आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी कोळी समाजाच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन दि. ८ मे २०२३ रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर पाच दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों दाखले मिळवून दिले होते. तद्नंतर तेथील प्रांताधिकारी यांची बदली झाल्याने तेथे नवीन हजर झालेले प्रांताधिकारी यांनी कोळी लोकांना तसे दाखले देणे बंद केले आहे. तसेच चोपडा येथे नवीन प्रांत कार्यालय स्थापन झाल्याने येथीलही प्रांताधिकारी कोळी लोकांना तसे दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. घटनादत्त अधिकारानुसार शासनाचे निर्णय जीआर असून राजकारण्यांच्या दबावापोटी प्रशासन आदिवासी कोळी जमातीला वेठीस धरत आहे. हे दाखले मिळत नसल्याने कोळी समाजातील सुशिक्षीत युवकांचे नोकरीविषयक व शालेय मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून चोपडा व अमळनेर येथील कोळी लोकांना एसटी चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी दि.९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवस असल्याने त्याचदिवशी स.११ वाजेपासुन चोपडा येथील प्रांत व तहसिल कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेकडों विद्यार्थी, महिलामंडळ, वयोवृद्ध मंडळी तसेच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्ठया संख्येने सहभागी होणार आहेत.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी जळगाव तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी चोपडा यांना देण्यात आले आहे. ह्या निवेदनावर आदिवासी टोकरेकोळी समाजाचे पदाधिकारी शांताराम सपकाळे, छगन देवराज, जगन्नाथ बाविस्कर, कैलास सोनवणे, भरत बाविस्कर, कैलास बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, गव्हरलाल बाविस्कर, पंकज रायसिंग, अनिल कोळी, विशालराज बाविस्कर, रामचंद्र कोळी, गोपाल कोळी, रतिलाल बाविस्कर, सतीश ठाकरे, प्रशांत सोनवणे, समाधान बाविस्कर, सुनील कोळी, देवरथ कोळी, साहेबराव बाविस्कर, संतोष देवराज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला