हतनुर मधुन तापी नदित पाण्याचे एक आवर्तन मिळावे …. जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. तापी नदीवर मुख्यत्वे उकाई धरण, काकरापार धरण, व हतनूर धरण बांधण्यात आलेले आहे.त्यापैकी हतनुर धरणातून तापी नदीत आमच्या हक्काचे व हिश्याचे पाणी आवर्तन सोडण्यात यावे,अशी मागणी चोपडा तालुकावासियांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे.कारण पावसाळा संपला की तापीत पाण्याचा प्रवाह खंडीत होऊन नदीचे पात्र कोरडेठाक होत असते.धरणाच्या वरिल भागात मुबलक पाणी असल्याने तो भाग सुजलाम सुफलाम होतो.व धरणाखालील भागात पाणी वाहत नसल्याने टंचाई निर्माण होत असते.यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेलेली आहेच. केळी,ऊस,पपई व इतर भाजीपाल्यांचे पिकांना पाणी अपूर्ण पडत आहे.तसेच बागायती कापूस व इतर पिके लागवड करतांना सुद्धा पाण्याची गरज भासत आहे.म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन मिळाले पाहिजे.अशीही अपेक्षा तापी नदि काठावरिल ग्रामस्थांतुन केली जात आहे.

श्रेय कुणीही घ्या पण तापीसह जनतेची तहान भागवा.

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासु लागताच अनेर व गुळ धरणातुन पाण्याचे आवर्तनासाठी संबंधित विभागाला निवेदने दिले जातात.त्याची लगेच पुर्तता होते.तसेच प्रयत्न हतनुर मधुन तापीत पाणी सोडण्यासाठी झाले पाहिजेत.दरवर्षी जानेवारी मार्च व मे महिन्यात पाण्याचे आवर्तन दिले पाहिजे.गरज नसतांना नदि भरून पाणी वाया जाणेसाठी सोडण्यात येते.याचे श्रेय कुणीही घ्या,पण तापी नदीसह जनतेची तहान भागवा.हि आमची आर्त हाक आहे.

जगन्नाथ बाविस्कर  माजी संचालक..मार्केट कमेटी चोपडा.

…………………………………………….

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला