पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC मध्ये 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल, तर हीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) हजारो पदांवर बंपर भरती करणार आहे.

SSC CGL भरती अंतर्गत 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीही ही उत्तम संधी दवडू नका आणि या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, प्रक्रिया, अर्ज कुठे करायचा, अर्जाची फी किती यासंबंधित सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या.

SSC CGL Recruitment 2024 : SSC CGL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. कर्मचारी निवड आयोगाकडून या आठवड्यात दोन नोकर भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 24 जूनपासून कंबाइंड ग्रेज्युएट लेवल (SSC CGL) भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय मल्टी टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ (SSC MTS) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहेत.

या पदांवर भरती

SSC CGL 2024 भरती मोहिमेद्वारे या वर्षी 17727 पदांची भरती केली जाणार आहे. एसएससीने अधिसूचनेत म्हटले आहे की, SSC CGL 2024 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्जाची लिंक सक्रिय केली गेली आहे. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांमध्ये भरती केली जाते. यामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपनिरीक्षक, लेखा परीक्षक आणि लेखापाल अशा अनेक पदांवर भरती आहे.

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही SSC CGL भरतीसाठी अर्ज दाखल करु शकता.

स्टेप 1: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावं लागेल.

स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील नवीन अपडेट लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: यानंतर SSC CGL परीक्षा 2024 Application Direct च्या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4: नोंदणी करा.

स्टेप 5: यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

स्टेप 6: अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला