गोरगांवले रस्त्यावरिल अरूंद पुलाने घेतला अनेकांचा बळी.. अपघातांची मालिका सुरूच..जगन्नाथ बाविस्कर

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्यालगत हतनुरच्या कालव्यावरील अरूंद पुलाने आत्तापर्यंत अनेकांचा बळी घेतलेला असुन दिवसागणिक अपघातांची मालिका सुरूच आहे म्हणुन ह्या पुलांची रूंदी वाढविण्यात यावी,अशी मागणी गोरगावले चे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
गोरगावलेचा रस्ता नविन बनविण्यात आलेला असुन रस्ता मोठा व वळणावरील पाटाचा पुल लहान अशी परिस्थिती असल्याने मोठे वाहन जात असतांना लहान वाहनांना थांबुन रहावे लागते.दिवसा व रात्री अपरात्री या पुलांवरून वळण घेताना सायकलस्वार, मोटरसायकल,गाडीबैल, फोरव्हिलर,मालट्रक,ट्रेक्टरआदींचे अपघात होऊन काहीजण थेट कालव्यात पडल्यामुळे त्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.यासाठी ह्या पुलांची रूंदी त्वरित वाढविण्यात यावी,अशीही मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
अरुंद रस्तापुल वळणावर असल्याने अपघात होतात..
हतनुर कालवा बांधकामाच्या वेळेस अस्तित्वात असलेल्या मानांकानुसार रस्तापुलाचे काम झालेले आहे.आता हा रस्ता राज्यमार्ग जिल्हामार्ग झाल्याने रस्त्याची रूंदी वाढली पण वळणावरिल पुलांची रुंदी कमीच असल्याने याठिकाणी अपघात होत आहेत.जळगांव पाटबंधारे विभागातर्फे सा.बां.विभागाकडे ह्या रस्तापुलांची रुंदी वाढविणेसह याठिकाणी स्पिडब्रेकर रिपलेक्टर साईनबोर्ड बसविणेबाबतचे पत्र दिले असल्याचे सांगीतले आहे.हे काम जलदगतीने झाले पाहिजे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या