गोकुंदा जिल्हा परिषद गटात आरक्षणानंतर ची रणधुमाळी

मारोती देवकते

किनवट -आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 2022 ची चाहूल लागताच सर्वात जास्त चर्चा आरक्षणावर होत असताना दिसत असून गोकुंदा सर्कलवर सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.

किनवट तालुक्यात सहा सर्कल तर बारा पंचायत समित्या अस्तित्वात आहेत सहा सर्कल पैकी गोकुंदा सर्कलवर सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख यांचे लक्ष असून जर गोकुंदा सर्कल आरक्षणामध्ये (अनुसूचित जाती) राखीव झाल्यास पक्षाच्या वतीने पक्षनिहाय निवडणुकीत भाग घेणाऱ्यांची संभाव्य उमेदवार म्हणून पक्ष प्रमुख तथा तालुका अध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले महाराष्ट्रामध्ये भाजपा सोडून तीन पक्षाचे सरकार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार देण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत आहे यामध्ये शिवसेनेकडून अतुल दर्शनवाढ, माजी सैनिक तुकाराम मशिदवार (सुभेदार मेजर), सुरेश घुम्माडवार, मारुती सुंकलवाड यांची नावे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांनी बोलून दाखविली राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत ठमके, अरुण आळने यांची नावे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी बोलून दाखवले भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता हाच उमेदवार असल्याचे बोलून दाखवले काँग्रेस तालुका अध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी यांनी आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवाराची घोषणा करण्यात येईल असे बोलून दाखवले बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका सचिव विजय वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही आरक्षण घोषित झाल्यावर निवडणुकीत सक्रिय भाग घेणार असल्याचे बोलून दाखविले यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किसन राठोड यांच्याशी संपर्क केला असता फोन लागला नसल्याने त्यांचे मत जाणून घेता आले नाही यानंतर अपक्ष उमेदवारांचा यादीमध्ये वंचित चे माजी अध्यक्ष राजू शेळके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्वतः उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात भाग घेणार असल्याचे सांगितले आहे तसेच अपक्षांच्या यादीमध्ये आनंद भालेराव यांनीसुद्धा संपर्क करून निवडणुकीत भाग घेणार असल्याचे सांगितले यामुळे तालुक्यांमध्ये गोकुंदा सर्कल अनुसूचित जाती झाल्यास निवडणुकीचे चित्र वेगळेच असणार हे मात्र निश्‍चित.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम