साकेगाव येथील बालकाचे अपहरण प्रकरणी पाच संशयीतांना अटक ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील अवघ्या आठ महिन्याच्या बालकाचे अज्ञाताकडून अपहरण करण्यात आले होते या घटनेचा तपास पोलीस करीत होते शेवटी पोलीसांना बाळ व अपहरण कर्ते शोधण्यात यश आल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे.

दि.२३ एप्रिल २४ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या अरविंद अर्जुन भील या बालकाचे साकेगाव येथून अपहरण करण्यात आले होते या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळताच भुसावळ येथील नारायण नगर, मोरया हाॅल च्या मागे शिवपूर कन्हाळा रोड येथील अलका जीवन स्पर्श फाऊंडेशन या संस्थेच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला अपहरण करण्यात आलेले बालक या ठिकाणी सापडले असून या बालकाचा साकेगाव येथील त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी दिपक रमेश परदेशी नारायण नगर भुसावळ, अमित नारायण परिहार नागसेन काॅलनी कंडारी भुसावळ, कुणाल बाळू वाघ शिंगारबर्डी साकेगाव, बाळू पांडुरंग इंगळे आॅर्डनन्स फॅक्टरी वरणगाव आणि रिना राजेंद्र कदम नारायण नगर भुसावळ अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे .आणखी एक आरोपी फरार असून दोन अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यातील अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध अनेक प्रकारचे गुन्हे असून एक आरोपी नंदुरबार जिल्हा येथे पोलीस असल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप, एपीआय विशाल पाटील, सफौ विठ्ठल फुसे, पोहेकाॅ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, उमेश बारी, राईटर संजय तायडे, राहुल महाजन, सफौ सादिक शेख, दिलीप जाधव, संजय भोई, जगदीश भोई, महिला पोलीस छाया पाटील, पोना नितीन चौधरी, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, राहुल भोई , अमर आढाळे व पोऊनि वाघमारे यांनी या पथकात सहभागी होऊन एका बालकाची भेट घडवून आणली आहे. या कामगीरी मुळे भुसावळ तालुका व बाजार पेठ पोलीसांचे कौतुक केले जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला