साकळी ग्रा.पं.निवडणुकीसाठी अंतिम वार्डआरक्षण जाहीर

साकळी – येथील आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीकरता वार्डनिहाय अंतिम आरक्षण दि.६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नागरिकांची सभा घेऊन जाहीर करण्यात आले. यात दि.२४ नोव्हें.२०२२ च्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सदर राखीव जागांसह इतर जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी ए.के.चौधरी यांनी अंतिम आरक्षण जाहीर केले. गावातील एकूण सहा वर्गातून १७ सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या आरक्षणात पन्नास टक्क्यानुसार महिलांना नऊ जागा देण्यात आल्या आहे. वार्डनिहाय अंतिम आरक्षण पुढीलप्रमाणे

वार्ड क्रं.१ – अनुसूचित जमाती-१,सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१ (एकूण जागा-३)

वार्ड क्रं.२ – सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१, सर्वसाधारण (महिला)-१ (एकूण जागा-३

वार्ड क्रं.३ – सर्वसाधारण-१,अनुसूचित जाती (महिला)-१ (एकूण जागा-२)

वार्ड क्रं.४ – नामप्र-१,अनुसूचित जमाती (महिला)-१,सर्वसाधारण (महिला)-१(एकूण जागा-३)

वार्ड क्रं.५ – नामप्र-१,सर्वसाधारण-१ अनुसूचित जमाती (महिला)-१,(एकूण जागा-३)

वार्ड क्रं.६ – सर्वसाधारण-१ सर्वसाधारण(महिला)-२,(एकूण जागा-३)

त्याचप्रमाणे संपूर्ण गावाची एकूण मतदार संख्या ९७५० आहे.सर्वाधिक मतदार संख्या क्रं.पाच मध्ये १७४० एवढी असून कमी मतदार संख्या वार्ड क्रं.तीन मध्ये ११६५ एवढी आहे.आरक्षण जाहीर करण्याच्या सभेला साकळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे,तलाठी व्ही.एच.वानखेडे हे अधिकारी उपस्थित होते.

मार्चे बांधणी सुरू – वार्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता गावास ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागलेले आहे.या निवडणुकीसाठी गावातील सर्वच राजकीय मंडळींकडून जोरदारपणे मोर्चे बांधणी सुरू आहे.त्याचप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करणे सुरू केलेले आहे.कोणत्या उमेदवार योग्य राहील ? यासाठी सर्वच राजकीय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.मुख्य करून या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाच्या निवडीसाठी सर्वच इच्छुकांची मोठी कसोटी लागणार आहे.एकूणच ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे गावातील सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.

अंतिम आरक्षणावर आक्षेप – साकळी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता काढण्यात आलेल्या अंतिम

वार्डनिहाय आरक्षणावर माजी ग्रा.पं.सदस्य दिपक पाटील यांनी सभेदरम्यान आक्षेप घेतला.दि.२० जूनला जे वार्डनिहायआरक्षण काढलेले होते त्या आरक्षणाचा काहीही विचार न करता फेरआरक्षण कसे काढले.लोकांना अंधारात ठेवून नवीन वार्डआरक्षण केलेले असून अधिकारी वर्ग आपल्या समरीपावर चा वापर करून निवडणूक कार्यक्रमादरम्यान ग्रामंस्थाची दिशाभूल करीत आहे. असा थेट आरोप दिपक पाटील यांनी अधिकाऱ्यांवर केला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील