स्कॉर्पिओ कारच्या अपघाता मध्ये  मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासमवेत 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचे एअरबॅग न उघडल्यामुळं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप एका वृद्ध व्यक्तीने केला आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीने महिंद्राच्या शोरुममधून मुलासाठी स्कॉर्पियो खरेदी केली होती. धुक्यामुळं कार डिव्हाइडरला धडकली आणि त्याच अपघातात मुलाचा मृत्यू झाला.

राजेश मिश्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये त्यांनी श्री तिरुपती ऑटो एजन्सीमधून त्यांनी 17 लाख रुपयांची स्कॉर्पियो कार खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022मध्ये त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा त्यांच्या मित्रांसोबत लखनऊमधून कानपूरला येत होता. मात्र, दाट धुक्यामुळं त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार डिव्हाइडरवर जाऊन आदळली. यातच अपूर्वचा जागेवरच मृत्यू झाला. राजेश यांच्या म्हणण्यानुसार, सीट बेल्ट लावल्यानंतरच अपघातानंतर कारचे एअरबॅग्स उघडलेच नाहीत. त्यामुळं त्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या आरोपानंतर एजन्सीच्या व्यवस्थापकांनी राजेश यांना कंपनीच्या संचालकांशी बोलण्यास सांगितले.

एजन्सीचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप राजेशने केला आहे. त्यांनी कारची तांत्रिक तपासणीदेखील केली तेव्हा त्यांना कारमध्ये एअरबॅग नसल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी राजेश यांनी रायपुरवा पोलिस ठाण्यात तक्रार केली मात्र त्यावर पुढे काहीच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं राजेश यांनी कोर्टाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या आदेशानंतर एजन्सीचे व्यवस्थापक चंद्र प्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, अनीस दिलीप शाह, थोथला नारायणसामी, हरग्रेव खेतान, मुथय्या मुरगप्पन मुथय्या आणि आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह १३ जणांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमे नोंदवण्यात आली. रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अपघातानंतर स्कॉर्पिओ उचलून रुमा येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये उभी करण्यात आली. कंपनीने वाहनात एअरबॅग लावल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला