दिवाळीच्या आजपासून सुट्या; २२ नोव्हेंबरला भरतील शाळा

सहामाही परीक्षा संपल्यानंतर आता उद्यापासून (ता. ८) शाळांना दिवाळीच्या सुट्या असतील. शासकीय सुट्यांच्या यादीनुसार २२ नोव्हेंबरला शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील २६ व २७ तारखेला सलग सुट्या आहेत. त्यामुळे ९ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्या द्याव्यात, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यामुळे सुटीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. महापालिकेच्या शिक्षण मंडळाला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सहामाही परीक्षा संपूनही सुट्यांचा तिढा कायम होता.

त्यावर मंगळवारी (ता. ७) प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्टीकरण दिले. शासनाकडून प्राप्त झालेल्या वार्षिक कॅलेंडरमधील शासकीय सुट्यांनुसारच शाळांना दिवाळी सुटी असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना तसे कळविले. जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही याच काळात सुटी असणार आहे.

‘या’ कारणामुळे सुट्यांमध्ये फेरबदल नाही

गणेशोत्सव काळात २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही सण एकाचवेळी आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी झाली. त्या दिवशी एक शासकीय सुटी देण्यात आली होती. त्यामुळे आता दिवाळी सुट्यांमध्ये फेरबदल केल्यास पुढे एक सुटी जास्त होण्याची शक्यता होती.

पुढे शासकीय सुट्यांमधील एकही सुटी रद्द करण्यासारखा दिवस नव्हता. त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्येही बदल करण्यात आला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्षात एकूण ७६ सुट्या असतात, त्यापेक्षा एकही सुटी जास्त होणार नाही, अशी नियमावली आहे. जास्त सुटी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला