विश्व हिंदू परिषदचे अखिल भारतीय महामंत्री श्री मिलिंद जी परांडे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे चर्चा सत्र संपन्न

नंदुरबार –  जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची चर्चासत्र संपन्न झाले.सुरुवातीला सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्हा सहमंत्री श्री.अजयभाऊ कासार यांनी केले. सुरुवातीला भारत माता पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री श्री.मिलिंद जी परांडे, विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे यांनी केले व विषय मांडणी विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री श्री.मिलिंद जी परांडे यांनी केले.ते म्हणाले की, विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय स्तरावरून सेवा-संस्कार-सुरक्षा या विषयावर काम करत आहे. आपला समाज-जातीने विभागला जात आहे असं होता कामा नये समस्त हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. यावेळी या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंत्री श्री.योगेश्वरी गर्गे जी, जळगाव विभाग मंत्री श्री शांताराम पाटील, रा.स्व.संघचे जिल्हा कार्यवाह ॲड.संजय पुराणिक, वि.हिं.प प्रांत समरसता प्रमुख श्री.पुरुषोत्तम काळे,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव चौधरी,जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री.गोपाल बुनकर,जिल्हा समरसता प्रमुख,श्री.छोटू नाना कलाल हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी नियोजन प्रखंड मंत्री श्री.महेंद्रभाऊ सोनी,श्री.नित्यानंद भाऊ सोनार,श्री.कपिल अग्रवाल,श्री.कल्याण पाटील, मंथन सोनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे समारोप प्रखंड मंत्री श्री.महेंद्र सोनी यांनी पसायदान व जयघोष घेतले कार्यक्रमाची सांगता झाली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला