चोपडा पुण्यनगरीत तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची दमदार एंट्री..

चोपडा – तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा, राष्ट्रिय अध्यक्ष मा.ना.श्री.के.चंद्रशेखर राव साहेब यांच्या प्रेरणेने गोरगांवलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे सन्माननिय सदस्य मा.बापुसाहेब श्री.जगन्नाथ टि.बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७/७/२०२३ वार गुरूवार रोजी स.१० वाजता संपुर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदु शस्रक्रिया महाशिबिर तसेच दुपारी २ वाजता बीआरएसची सभासद नोंदणी, पक्षप्रवेशाचा महामेळावा न.प.नाट्यग्रुह चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची प्रमुख उपस्थिती लाभत आहे..चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे मंत्रीमहोदय येणार असल्याने बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांचे सोबत बीआरएसचे वरिष्ठनेते माजी आमदार श्री.शंकरअण्णा धोंडगेपाटिल, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.माणिकराव कदमसाहेब, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.नानासाहेबजी बच्छाव, सहसमन्वयक श्री.संदिपजी खुटेपाटिल, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडव्होकेट श्री. अविनाश पाटिल, जळगाव समन्वयक श्री.देवेंद्र वराडे व पदाधिकारी मंडळी येत आहे.

यानिमित्ताने महाराष्ट्रातील नांदेड सोलापुर नंतर चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे केबिनेट मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची दमदार एंट्रि होत आहे.याची तालुकावासियांना उत्सुकता लागली आहे. कारण आदिवासी कोळी समाजाचे नेते श्री.जगन्नाथ टि.बाविस्कर हे नुकतेच हैदराबाद येथे बीआरएस पक्षप्रवेशासाठी जाऊन आलेत. त्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री मा.ना.श्री.हरिशराव यांचेशुभहस्ते पक्षप्रवेश केला होता.व अन्नमंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची स्नेहभेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी सांगीतले होते की,”मी चोपड्याला जरूर येणार”. यासाठी श्री.नानासाहेब बच्छाव यांनी विशेष प्रयत्न केलेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला समन्वयक सौ.कोमलताई पाटिल व त्यांचे महिलामंडळ, चोपडा विधानसभा समन्वयक श्री.समाधानजी बाविस्कर, तालुका समन्वयक दिपकराव पाटिल व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. चोपडा पुण्यनगरीत आलेल्या अतिथींचे तालुकावासियांतर्फे स्वागत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला