शिक्षण

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, आता हजेरी असेल तरच मिळेल शिष्यवृत्ती!

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यासोबतच महाविद्यालयांनाही या विद्यार्थ्यांचे

राज्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीमुळे सरकारची घोषणा

राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता

कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेताय? 243 विधी महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही

मागील काही वर्षात अनेकांचा कायद्याचे शिक्षण घेण्याकडे कल वाढत चालला आहे. मात्र, राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना (Law College) बार कौन्सिल

तलाठी परीक्षेसाठी आजपासून तीन दिवस मोफत प्रशिक्षण

जळगाव – नुकत्याच शासनातर्फे राज्यभरातील तलाठी पदाच्या 4644 जागा जाहीर करण्यात आलेले आहेत. यासह आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ जातीची नोंद करा, शिक्षण उपसंचालकांच्या सूचना जारी

शाळेतून उत्तीर्ण होणाऱ्या तसेच शाळा सोडून अन्यत्र जाणाऱया विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ जातीचा उल्लेख करण्याच्या सूचना मुंबई विभागीय शिक्षण

ब्रेकिंग न्यूज! बालभारतीची ‘ती’ मोफत दिलेली पुस्तकं  विद्यार्थ्यांकडून घेणार परत; पण का? नक्की झालंय काय?

मुंबई – लहानपणापासून आपण बालभारती आणि बालभारतीच्या पुस्तकांमधून शिक्षण घेतलं आहे. बालभारती विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवर अभ्यासक्रमातील पुस्तकं बनवण्याचं काम करत

बालभारतीच्या नव्या पाठय़पुस्तकांतून क्यूआर कोड गायब

बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेंतर्गत पाठय़पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठय़पुस्तकातून क्यूआर कोडच गायब

उमवि बीबीए प्रवेशासाठी या तारखेपासुन प्रवेश परीक्षा; या संकेतस्थळावर करा अर्ज

जळगाव – व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत बीबीए (मॅनेजमेंट) हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू होत आहे. यामध्ये मेजरसाठी

मोफत गणवेश वाटपाच्या निर्णयावर शिक्षण विभागाचा यु टर्न, वाचा नवीन निर्णय नेमका काय?

‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश वाटपाच्या निर्णयावरून शिक्षण विभागानं यु टर्न घेतला

राज्यातील शिक्षकांसाठी खुशखबर! 2 हजार 384 शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख; कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहेत. दरम्यान यावेळी

कानळदा आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 88.18 टक्के

कानळदा – : येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 88.18 टक्के लागलेला असून शाळेतील प्रथम क्रमांक रोहन

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला