शिक्षण

न्यायालय म्हणतेय शाळेच्या वर्गातील एसीचा खर्च पालकांनी द्यावा!

शाळेतील वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीचा खर्च त्या ठिकाणी शिकणाऱया मुलांच्या पालकांना करावा लागेल, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी दिल्ली उच्च न्यायालयाने केली

दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहिर होणार? अत्यंत महत्वाची माहिती पुढे, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात दहावीची परीक्षा ही 1 मार्च

गुरुजींना वर्षभरात १२८ सुट्या, वेळापत्रक जाहीर: नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू

आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यानुसार दोन मेपासून शाळांना उन्हाळी सुटी असून, १५ जूनला

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि

१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच

आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह केजीचीही वयोमर्यादा ठरली

या मध्ये बऱ्याचदा आपली पाल्ये लवकरच शाळेत घातली जातात. नर्सरी असेल किंवा केजी असेल किंवा पहिलीतील प्रवेश असेल पालक आपल्या

सण आणि निवडणुका ! एप्रिलमध्ये ‘इतके’ दिवस शाळा बंद

मार्चचा महिना संपत आला असून आता एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना

राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती; पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि….

मुंबई – राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही

लोकसभेत विधेयक सादर; पेपर फोडणं आता महागात पडणार, 1 कोटीचा दंड आणि इतक्या वर्षाचा तुरुंगवास !

पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आलंय. आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे. फक्त दंडच नाही तर पेपर फुटी

‘इतक्या’ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी

राज्य सरकारचा मोठा निर्णय; चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती मुंबई – कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना शाळेची फी भरणे शक्य होत

26 जानेवारी रोजी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बॅगेचे वाटप

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड भोकर – 26 जानेवारी ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमत्त सामाजिक कार्यकर्ते व अशोकराव चव्हाण यांचे कट्टर

शिक्षण संचालकांचा परीक्षांवर बहिष्कार, दहावी बारावीच्या परीक्षांवर मोठं संकट !

मुंबई – दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना शिक्षण संचालक मंडळाकडून या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला