विशेष

“शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न केल्यास मुलीला दोन लाख देणार”, कर्नाटक निवडणुकीसाठी कुमारस्वामींची घोषणा

कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्व पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा करत आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री

भादली, पाळधी बुद्रुक, पिंप्री येथे ‘शादीखाना’ उभारणार! : पालकमंत्री पाटील

जळगाव – राज्याच्या अल्पसंख्याक विकास खात्यातर्फे शहरी आणि ग्रामीण भागातील अल्पसंख्याक बहुल भागात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जीवनमानाचा

ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा

खिचडीपासून विद्यार्थ्यांची होणार सुटका; पाककृती सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती

राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारात स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा

आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

राज्याच्या अर्थसंकल्पात  उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट

हेल्मेट असेल तरी सुद्धा भरावा लागणार 2 हजारांचा दंड, वाहतुकीचे बदलले नियम

सगळीकडेच वाहतुकीचे नियम खूप कडक करण्यात आले आहेत. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र इथे तर

‘ते आमचे महादेव’, ठाकरे गटाच्या आमदाराकडून देवेंद्र फडणवीस यांना थेट देवाची उपमा

मुबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज सकाळपासून आपल्या मतदारसंघाच्या पाणी प्रश्नावरुन आंदोलन पुकारलेलं. नितीन देशमुख यांनी

जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी विधानभवनात केलं मोठं भाष्य

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. ‘जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली आहे. ३ महिन्यात अहवाल सादर करणार आहे,

बौद्ध साहित्य संस्थेच्या जीवन गौरव पुरस्कारार्थ जयसिंग वाघ यांची निवड

जळगाव :– बौद्ध साहित्य संस्था संचालित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र तर्फे २ व ३ एप्रिल रोजी ३ रे राज्यस्तरीय बौद्ध

जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न

मुंबई : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी कोण प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकते विनावॉरंट अटक

जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी राज्यात

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क; आमदारांना तर महिन्याला.

मुंबई – महाराष्ट्र राज्य विधी मंडळ अधिवेशनात नुकतेच महाराष्ट्रासाठीचे बजेट सादर करण्यात आले. यात शेतकरी, महिला, कर्मचारी वर्ग यासह प्रत्येकासाठी

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील