![](https://jalgaonsandesh.com/wp-content/uploads/2024/06/india-to-increase-road-toll-charges-from-monday-300x225.jpg)
मतदान होताच सरकारचा जनतेला धक्का, राष्ट्रीय महामार्गावरील टोल वाढवला
देशात लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच केंद्र सरकारने जनतेला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2
देशात लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच केंद्र सरकारने जनतेला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2
मुंबई – आयकर विभागाकडून पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासंबंधात एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. करदात्यांचे पॅनकार्ड आधारशी लिंक
मे महिना संपत आला आहे. तुमचेही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण
बंगळुरूमध्ये लग्न समारंभात एका 12 वर्षांच्या मुलीने लिक्विड नायट्रोजनचे ‘स्मोक पान’ खाल्ले. त्यामुळे मुलीच्या पोटात छिद्र पडले. हे प्रकरण इतके
मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज
उत्तराखंडची पवित्र चार धाम यात्रा 10 मे पासून सुरू झाली आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह
सोशल मीडियावर रोज नवनवीन खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक चंदीगडमधील धाब्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. येथे बबलू
जळगाव – जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान
केरळमध्ये ऑलिअंडरचे फूल सध्या चर्चेत आहे. ते खाल्ल्याने एका 24 वर्षीय नर्सचा मृत्यू झाला आहे. 29 एप्रिल रोजी घडलेल्या या
टी20 विश्वचषकाला चार आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतीय संघाकडून विश्वचषकाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज टीम इंडियाची विश्वचषकासाठीची
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11
शाळेतील वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीचा खर्च त्या ठिकाणी शिकणाऱया मुलांच्या पालकांना करावा लागेल, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी दिल्ली उच्च न्यायालयाने केली
पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं
जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण
आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा
मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा
माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111
प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे
राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही
जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल.
धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला
एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील