लाईफस्टाईल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

जळगाव – शाळा घरापासून लांब असल्याने पायपीट करणाऱ्या 500 विद्यार्थिनींना भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे आज पहिल्या टप्प्यात सायकल वाटप करण्यात

ईद-ए-मिलादची सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; नवी तारीख जाहीर!

सोमवारी 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. यादिवशी मुस्लीम

“सहावी पर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि कर्मचारी नेमा”; बदलापूर घटनेनंतर शिक्षण विभागाचा आदेश

मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शिक्षण विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळेमध्ये नव्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरती

वैष्णो देवी यात्रा मार्गावर भूस्खलन; भाविक ठार, व्हिडीओ आला समोर

माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. यात्रा मार्गावर भूस्खलन झाले असून, एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर एक

जि.प.च्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव -: जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या

महिलांना घरात बसून ई-एफआयआर दाखल करता येणार : पंतप्रधान

जळगाव – महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे

सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

जळगाव – यावल तालुक्यातील सातपुड्यातील निंबादेवी धरण या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या धरणात बुडून

शाळांमध्ये CCTV बंधनकारक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी नियमावली जारी

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत

जळगावात आजपासून रंगणार ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’

जळगाव – आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक महोत्सव ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यासाठी

जळगाव जिल्हा परिषद देणार १३५४ उमेदवारांना रोजगार!

जळगाव – यातील सर्वाधिक नियुक्त्या ग्रामपंचायतींमध्ये मिळणार आहेत. १ हजार ३५४ जागांपैकी प्रत्येक ग्रामपंचायतीला एका विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाची संधी दिली जाणार

आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती

देशभरात बुधवार (21 ऑगस्ट 2024) रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे.

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला