विशेष

सचिनच्या बाळाची आई होणार सीमा हैदर, पाचव्या बाळाला देणार जन्म

पबजी खेळत असताना झालेल्या ऑनलाइन प्रेमाकरीता देशाची सीमा ओलांडून हिंदुस्थानातील नोएडामध्ये आलेली सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या हिंदुस्थानातील

दिपावली निमित्त सुनसगावच्या श्री विठ्ठल मंदिरात रोषणाई!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दिवाळी सणाच्या पावण पर्वावर विद्युत रोषणाई करण्यात

दुर्गा दौडला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! ममुराबाद येथे उत्साह:युवक-युवतींचा मोठय़ा संख्येने सहभाग, चैतन्याचे वातावरण 

ममुराबाद येथे उत्साह : युवक-युवतींचा मोठय़ा संख्येने सहभाग, चैतन्याचे वातावरण  ममुराबाद गावी नवरात्रोत्सवानिमित्त प्रथमच दुर्गा दौड  कार्यक्रम घेण्यात आला़ यासाठी

उर्वशी रौतेलाला फोन परत मिळणार; पण चोराने केली ‘ही’ डिमांड

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा हरविलेला फोन अखेर मिळाला आहे. यासंदर्भात उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास रोहिणी खड्सेंचा पाठिंबा

जळगाव -: आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात

स्कॉर्पिओ कारच्या अपघाता मध्ये  मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासमवेत 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचे एअरबॅग न उघडल्यामुळं मुलाचा मृत्यू

अखेर डिजेच्या तालावर नाचणारा सहायक अभियंता निलंबित

वरिष्ठांचे आदेश डावलून मंत्रालयात बसून बदली रद्द करून आणल्याच्या आनंदात महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याने वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक

‘चांद्रयानासोबत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम’, राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांचं अज्ञान; नेटकऱ्यांनी टोचले कान

हिंदुस्थानची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली असून चंद्रावर तिरंगा फडकला आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम हे लँडर चंद्राच्या

मद्यधुंद तालूका पोलिसांचा ‘धांगडधिंगा’ व्हायरल; नाचणाऱ्यांच्या अंगावर ओतले पेगवर पेग

जळगाव – तालूका पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार विश्‍वनाथ गायकवाड यांच्या निलंबनानंतर तालूका पोलिसांकडे संपुर्ण पोलिस दलासह वाळू व्यवसायीकांचे लक्ष केंद्रीत

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले बाऊन्सर, भाजीविक्रेत्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटो आता दीडशे रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक दुकानदारांशी हुज्जत घालत आहेत. रोजच्या वादाला कंटाळलेल्या वाराणसीमधील

कर्ज काढून पत्नीचे स्वप्न केले पूर्ण, नर्स झाल्यावर म्हणाली स्टेटस जुळत नाही

उत्तर प्रदेशात एक विचीत्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून तिला शिकवले. ती शिकून नर्सही

राष्ट्रीय धावपटू संजय मोती यांचा सत्कार जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न 

जळगाव – :जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स पंच प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप रावेर तालुक्यातील निसर्गरम्य अश्या पाल येथे

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.

दगडफेकीप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल, १४ जणांना अटक

जामनेर –  येथील जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी व पोलिसांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ३००

वकीलपत्र घेण्यावरून न्यायालयात तुफान हाणामारी; शहर पोलिसात परस्पर विरोधात तक्रार दाखल

जळगाव – शिवाजीनगर परिसरासह वेगवेगळ्या भागात गोमांस विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकीलाला धमकल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून