कुत्रा चावल्यास सरकारला दंड, 20 हजार रुपये भरपाई द्यावी लागणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुत्रा चावण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या…

दिवाळीत फटाक्यांमुळे कारच नुकसान झालं, तर इन्शुरन्स कव्हर मिळत का?

मुंबई – दिवाळीत रस्त्यावर, सोसायटीच्या आवारात फटाके फोडले जातात. काहीवेळा फटाके फुटताना कारच नुकसान होतं. अशावेळी तुम्ही इन्शुरन्स कव्हर घेण्याचा…

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात १० डिसेंबरला दुबईत होणार वन डे सामना

भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत India vs Pakistan असा सामना होण्याचा अंदाज बांधला जात आहे.…

मोबाईल यूजर्सना मिळणार ‘युनिक आयडी’, मोदी सरकारचा नवा प्लॅन; काय होणार फायदा?

देशातील मोबाईल यूजर्सना भारत सरकार लवकरच एक युनिक आयडी देणार आहे. हा ID नंबर म्हणजे तुमचं मोबाईल आणि सिम कार्ड…

सर्वसामान्यांना दिलासा! केंद्र सरकारकडून 27.50 रुपये किलो दराने ‘भारत आटा’ नावाच्या गव्हाच्या पिठाची विक्री सुरू; जाणून घ्या कुठे होईल उपलब्ध

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत ‘भारत’…

आता दारूची बाटली बॉक्समधून मिळणार नाही; कंपन्यानी घेतला निर्णय

आपल्या देशात मद्य प्रेमीची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे दारूबद्दल (Liquor) कोणताही निर्णय झाला की, त्याकडे सर्वांचे लक्ष असते.…

दारू पिण्यासाठी आता तीन महिन्यांचेही ‘लिकर परमिट’ मिळणार

राज्यात दारूविक्रीला प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा सध्या प्रयत्न सुरू आहे. मद्यविक्रीच्या विविध योजना राबवण्याबरोबरच आता तीन महिन्यांसाठी दारूचा परवाना (लिकर…

Aadhaar Card ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे विसरलात? घरबसल्या असं करा चेक

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट बनले आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकालं जातं. बँक…

12 वी पास उमेदवारांना AAICLAS अंतर्गत नोकरीची संधी; 436 रिक्त पदांवर भरती सुरु !

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून…

आता मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त खेळा गरबा! ३ दिवस रात्री १२ पर्यंत गरब्याला परवानगी

गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. तरुणांना आता फक्त दोन नाही तर तीन दिवस लेटनाईट गरबा खेळता येणार आहे. रात्री…

उर्वशी रौतेलाला फोन परत मिळणार; पण चोराने केली ‘ही’ डिमांड

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा हरविलेला फोन अखेर मिळाला आहे. यासंदर्भात उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.…

२४ गावांत कौशल्य विकास केंद्रे पंतप्रधानांच्याहस्ते आज होणार ऑनलाईन उद्घाटन

जळगाव – ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते‌. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर…