मुंबई

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मोफत आरोग्य योजनेचे लाभ

मुंबई – राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ

गिरीश महाजन होऊ शकतात राज्याचे उपमुख्यमंत्री

मुंबई – देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता असून त्यांच्या जागेवर गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या संदर्भात टिव्ही

अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी, चर्चा तर होणारच!

लोकसभेतील दारुण पराभवानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची बैठक बोलवली आहे. ट्रायडेंट हॉटेवर ही बैठक सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान !  मला सरकारमधून मोकळं करावं

मी पक्षाला विनंती करणार आहे की, आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्याकरता मला त्यांनी सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक! तीनजण जागीच ठार

वाशिम : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर

आज दहावी बोर्डाचा रिझल्ट, या वेबसाईटवर करू शकता चेक

मुंबई: महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे ते

मी स्वत:ची टीम सुरू करतोय! धोनीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 17 वा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. अखेरचे दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत, मात्र चेन्नई सुपर

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासन ‘हॅपी सॅटर्डे’ हा नवा उपक्रम राबवणार आहे. आचार

मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत

मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. उन्हामुळे सकाळीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कडक उन्हामुळे सर्वच

याच शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत; राज्यभरातील 642 कोर्सेसचा समावेश; 20 लाख मुलींचे 1800 कोटींचे शुल्क शासन भरणार

इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल

धडधड वाढली! बारावीच्या निकालासाठी काहीच तास शिल्लक, बोर्डाकडून आतापर्यंत दिलेल्या सूचना वाचा

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रश्नावर काल

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिलं मतदान, चाहत्यांना केलं आवाहन!

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.

दगडफेकीप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल, १४ जणांना अटक

जामनेर –  येथील जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी व पोलिसांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ३००

वकीलपत्र घेण्यावरून न्यायालयात तुफान हाणामारी; शहर पोलिसात परस्पर विरोधात तक्रार दाखल

जळगाव – शिवाजीनगर परिसरासह वेगवेगळ्या भागात गोमांस विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकीलाला धमकल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून