आंदोलनकर्त्यांनी 19 बसेस पेटवल्या; एसटी महामंडळाला अंदाजे 4 कोटींचे नुकसान

मुंबई – जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती आहे.…

महाराष्ट्राला वेड लावणार्‍या गौतमीचे वडील सापडले बेवारस अवस्थेत

नातेवाईक म्हणतात, गौतमीशी आमचा काहीही संबंध नाही… धुळे – आपल्या अदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार्‍या गौतमी पाटीलबाबत एक धक्कादायक बातमी…

स्वत:ची नवी कोरी कार जाळली; सरपंचाने केला मराठा आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध

औरंगाबाद – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी…

जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर

जळगाव – राज्य शासनातर्फे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला…

दादा तुम्ही आले अन् खोके बंद झाले, गुलाबराव पाटलांच्या भाषणाने खसखस

मुंबई – ‘अजितदादा तुम्ही आमच्यासोबत आले अन् आम्हाला खोके खोके डिवचणेच बंद झाले. तुम्हाला तर कोणीच खोके वगैरे म्हणत नाही.…

एअर इंडिया सर्विसेसमध्ये फक्त दहावी पास वर भरती…

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIASL) मध्ये 998 जागांसाठी भरती… एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो…

मेहंदी काढली…राखी बांधली…टिळा लावला… विद्यार्थ्यांना शाळा शिक्षा करू शकत नाही

हातावर मेहंदी काढून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनी तसेच रक्षाबंधनानंतर राखी बांधून शाळेत येणारे, टिळा किंवा गंध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा कोणतीही शारीरिक…

महाराष्ट्रात पुन्हा लोडशेडिंग ! दररोज इतके तास जाणार लाईट

मुंबई – यंदाच्या कमी पाऊसमानाचा गंभीर फटका राज्याला बसण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला आहे. यामुळे वीजेची निर्मिती…

महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा; मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग

कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसणार असून राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

गेल्या चार आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी गेल्या…

जल जीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात ६१ वा

जळगाव – जळगाव जिल्हा हा जलजीवन मिशनमध्ये राज्यात पहिला तर देशात ६१ वा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव…

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्यात पावसाने ओढ दिली आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. जनावरांच्या चाऱयाचाही प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफी व…