प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’, 75 हजार लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ

महाराष्ट्र –  सरकारी योजनांचा  लाभ पात्र लोकांना मिळवून देण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय…

नीम करोली बाबा म्हणतात, ‘हे’ संकेत मिळाले तर समजा येणार ‘अच्छे दिन…’

भारताचा अध्यात्माशी जवळचं नातं आहे. इथे संत, ऋषी आणि योगींच्या अनेक अद्भूत, चमत्कारीक कथा प्रचलीत आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी परदेशी…

“ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत” या वादग्रस्त विधानानंतर लकी अलीने मागितली जाहीर माफी!

९० च्या दशकात भारतात पॉप कल्चर रुजवण्यात गायक लकी अली यांचा मोठा वाटा आहे. आजही ते बॉलीवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक…

दहावीसह ITI पास आहात, मग रेल्वेमध्ये मिळवा ड्रायव्हरची नोकरी! मिळेल चांगला पगार

भारतीय रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे(NWR) अंतर्गत गृप ‘सी’ या तात्कालीन गृप डीच्या कर्माचाऱ्यांसाठी असिस्टेंट लोको पायलट म्हणून भरतीसाठी नवीन नोटीफिकेशन…

आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ दिग्गज पॉझिटीव्ह….

कोरोनामुळे गेली दोन वर्ष आयपीएलवर निर्बंध होते, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यावर्षी आयपीएल स्पर्धा पूर्ण क्षमतेने खेळवली जात आहे. पण…

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा अलिबाग येथे अपघात

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागच्या मांडावा येथे ही दुर्घटना घडली…

गिधाडांचं चामडं पांघरून. काय म्हणता ! साईबाबा देव नाही?; बागेश्वर बाबांचा साईबाबांना देव मानण्यास नकार

जबलपूर – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आता पुन्हा नव्या विधानाने…

अतिक्रमण भोवले,पारोळ्यातील म्हसवे येथील सरपंच, सदस्य अपात्र

पारोळा – तालुक्यातील म्हसवे येथील सरपंच ज्योती सतीश संदनशीव आणि सदस्य उषा दीपक सैंदाणे यांना सरकारी व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…

तिने काय-काय लफडी केली, हे.अंधारेंवर टीका करताना शिरसाटांच वादग्रस्त विधान

मुंबई – सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत. अशा शब्दात शिंदे…

पाचवी-आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता, प्रथमच होणार परीक्षा दहावी-बारावीच्या धर्तीवर पाचवी व आठवी या दोन इयत्तांच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोमवार…

खुशखबर! शेतकर्‍यांना सरकार देणार 15 लाख रुपये, जाणून घ्या अर्ज कसा करावा

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. ज्यामध्ये ‘पीएम…

बंजारा समाजाचे युवा नेतृत्व वासुदेव राठोड बी.आर.एस च्या वाटेवर

किनवट–  माहूर तालुक्यातील नवतरुणांनाच नाहीतर वयवृद्ध मतदारांना सुद्धा आपल्या पक्षाच्या अनेक योजनेची भुरळ घातलेल्या भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष,तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री…