पुन्हा नोटबंदी, रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयाची नोट बंदची केली घोषणा

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने…

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, आता तुमच्याकडून जास्त पैसे कापले जाणार! 

नवी दिल्ली – देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही ३ मे पर्यंत जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केला…

राहुल गांधींना भाजपा व मोदी घाबरते म्हणून तर डझनभर मंत्री, संत्री दररोज त्यांच्यावर टीका करत असतात ?

भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात…

वकिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूट

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली – देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोनाची…

‘मोदी म्हणजेच भ्रष्टाचार’, राहुल गांधींवरील कारवाईनंतर भाजपच्या महिला नेत्याचे ट्वीट व्हायरल

दिल्ली – मोदी  या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र…

आता ‘या’ चार कारणांमुळे रेशन कार्ड होणार रद्द, रेशनकार्डचे नवे नियम सरकारकडून जारी; जाणून घ्या पटापट नाहीतर.

नवी दिल्ली – रेशन कार्डधारकांसाठी एक बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिलं जातं. सरकारने या वर्षीही…

मोदींवर अब्रुनुकसानीचा दावा करणार! ‘शूर्पणखा’ विधानावर काँग्रेसच्या महिला नेत्याची प्रतिक्रिया

दिल्ली – काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. आपण दावा…

राहुल गांधीं यांना दोन वर्षांची शिक्षा!

सुरत न्यायालयाचा जामीन मंजूर सुरत : मोदी या आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन…

राज्यातले फक्त 16 नाही तर 28 ‘आमदार’ टेन्शनमध्ये! सुप्रीम कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर

दिल्ली – सुप्रीम कोर्टातली राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी संपली आहे. या सुनावणीनंतर आता निकाल कधीही येऊ शकतो. या निकालात 16 आमदारांच्या…

ममता बॅनर्जी यांचे थेट केंद्र सरकारला पत्र,अफूची शेती करायला परवानगी द्या;दिलं ‘हे’ कारण…

अफूची शेती करणे किंवा तस्करी करणे गंभीर गुन्हा असून यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी…

या उन्हाळय़ात होणार नाही वीजकपात

पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने महायोजना क्रियान्वित उन्हाळय़ाच्या दिवसांमध्येही देशात वीजेची टंचाई निर्माण होऊ नये आणि वीजकपात करावी लागू नये, अशी योजना…