दिल्ली

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशात सध्या भारत नावावरुन महाभारत सुरु आहे. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा,

कर्नाटकातील शिक्षिकेचे वादग्रस्त वक्तव्य; हिंदुस्थान हिंदूंचा देश, तुम्ही पाकिस्तानात जा!

देशभरात विविध समुदायात, जाती-धर्मात तेढ पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. एका शाळेत मुस्लीम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सांगण्यात आले होते.

अरविंद केजरीवाल यांनी केली ३ दिवसांची सुट्टी जाहीर; शाहरुख खानच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का…

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता दिल्लीतील चाहत्यांसाठी ‘जवान’ बाबत एक माहिती समोर आली

केंद्र सरकार कडुन स्वातंत्र्य दिनाचे गिफ्ट! टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याची सरकारची घोषणा

नवी दिल्ली – टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. टोमॅटोच्या या वाढलेल्या किमतींनी स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. मात्र स्वातंत्र्य

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटींचं अनुदान, 3 हजार रुपये किमतीचा युरिया शेतकऱ्यांना 300 रुपयात : पंतप्रधान

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांचे अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी केलं. युरियाच्या एका

दिल्लीतील शाळांमध्ये मोबाईलला बंदी

सरकारने ही सूचना जारी केली नवी दिल्ली ल्लीतील केजरीवाल सरकारने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घातली आहे. सरकारने पालकांना त्यांच्या मुलांनी शाळेच्या

जयललितांची साडी ओढली तेव्हा स्त्री सुरक्षेची चिंता वाटली नव्हती का? सीतारामन यांचा कनिमोझींना थेट सवाल

नवी दिल्ली – विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान द्रमुक नेत्या कनिमोझी यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला होता. मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचारावर

“अविश्वास शब्द बोलता न येणं दुर्दैवी, नारायण राणे यांनी मराठी भाषेची हत्या केली!”

नवी दिल्ली –  काल संसद अधिवेशनात विषय मणिपूरचा सुरु होता.पण काल सत्ताधाऱ्यांनी मणिपूर विषयाला हात पण घातला नाही. तिथं फक्त

फ्लाइंग किस’वरून भाजपच्या महिला खासदार आक्रमक; राहुल गांधींविरोधात तक्रार

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ‘अयोग्य’ वर्तन केल्याबद्दल सभापतींकडे तक्रार

अखेर खासदारकी बहाल ! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

 काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालायकडून ही सदस्यता बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालायकडून

मिशन सक्सेस! चांद्रयान-३ ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता Video

नवी दिल्ली : इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले आहे की, “५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना

गॅस सिलेंडरच्या किमतीत इतक्या रुपयांनी घट वाचा सविस्तर

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर ९९ रुपये ७५ पैशांनी कमी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला