मुंबई

13 वर्षीय मुलाचं अपहरण! 5 कोटींची मागणी अन् फडणवीसांनी घेतली दखल, अखेर काय घडलं?

जालना – जालना येथून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कृष्णा मूजमुले पाटील यांचा 13 वर्षीय मुलगा श्रीहरी

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मोफत आरोग्य योजनेचे लाभ

मुंबई – राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ

गिरीश महाजन होऊ शकतात राज्याचे उपमुख्यमंत्री

मुंबई – देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता असून त्यांच्या जागेवर गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या संदर्भात टिव्ही

अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी, चर्चा तर होणारच!

लोकसभेतील दारुण पराभवानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची बैठक बोलवली आहे. ट्रायडेंट हॉटेवर ही बैठक सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान !  मला सरकारमधून मोकळं करावं

मी पक्षाला विनंती करणार आहे की, आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्याकरता मला त्यांनी सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक! तीनजण जागीच ठार

वाशिम : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर

आज दहावी बोर्डाचा रिझल्ट, या वेबसाईटवर करू शकता चेक

मुंबई: महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे ते

मी स्वत:ची टीम सुरू करतोय! धोनीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 17 वा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. अखेरचे दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत, मात्र चेन्नई सुपर

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासन ‘हॅपी सॅटर्डे’ हा नवा उपक्रम राबवणार आहे. आचार

मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत

मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. उन्हामुळे सकाळीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कडक उन्हामुळे सर्वच

याच शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत; राज्यभरातील 642 कोर्सेसचा समावेश; 20 लाख मुलींचे 1800 कोटींचे शुल्क शासन भरणार

इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल

धडधड वाढली! बारावीच्या निकालासाठी काहीच तास शिल्लक, बोर्डाकडून आतापर्यंत दिलेल्या सूचना वाचा

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रश्नावर काल

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील